शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

गारपीटग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा

By admin | Updated: November 24, 2014 00:21 IST

प्रशासनाची दिरंगाई बुलडाणा जिल्ह्यातील महारचिकना परिसरा तील २0२ गारपीटग्रस्त शेतकरी वंचित.

महारचिकना (बुलडाणा) : परिसरात फेब्रवारी- मार्च मध्ये परिसरा तील बर्‍याच गावांना अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा बसला. यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानाचा सर्वे करण्यात आला. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्या २0२ गारपीटग्रस्तांना अद्यापही शासनाच्या अर्थिक मदतिची प्रतिक्षा आहे.महारचिकना परिसरात फेब्रुवारी-मार्च २0१४ मध्ये गारपीटीचे आसमानी संकट कोसळल होते. गारपीटीने शेतकर्‍यांचे रब्बी िपकांचे मोठय़ाप्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना अर्थिक मदत देण्यासाठी शासनाच्यावतीने गारपीटग्रस्त भागाचा सर्वे करण्यात आला होता. परंतू, काहीच शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळाला. येथील २0२ शेतकरी आजही शासनाच्या अर्थिक मदती पासून वंचीत आहेत. त्या शेतकर्‍यांना मदत मिळावी म्हणून वेळोवेळी संबंधित अधिकार्‍यांना विचारणा केली. परंतु शे तकर्‍यांना उडवाउडवीची उत्तरेच मिळाली. त्यामुळे गावकर्‍यांनी गावच विक्रीला काढले होते. त्याचा सुद्धा काही फायदा झाला नाही. त्यामुळे मदतीपासून वंचित शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस व महसुल मंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांच्याकडे निवेदन पाठवुन मदतीची मागणी केलेली आहे.