शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

ज्ञानगंगा प्रकल्प ओव्हरफ्लो; सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 15:05 IST

यावर्षी प्रकल्प पुर्ण भरल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपोरज: ज्ञानगंगा प्रकल्प पूर्ण भरला असून ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे पाणी प्रश्न मिटला आहे. तर ३६ गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.१ सप्टेंबर रोजी रात्री हा प्रकल्प १०० टक्के भरला पाटबंधारे विभागाने ज्ञानगंगा नदीकाठच्या तांदुळवाडी सिंचन शाखेअंतर्गत येणाऱ्या ३६ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गत वर्षी आॅगस्ट महिन्यात १६.५० टक्के जलसाठा या प्रकल्पात होता. यामुळे खामगाव, नांदुरासह परिसरात पाणीटंचाईचा सामना करावा लागला. परंतु यावर्षी प्रकल्प पुर्ण भरल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे. निम्न ज्ञानगंगा प्रकल्पातही ३० टक्के जलसाठा झाला आहे.यावर्षी पाणी परिस्थिती चांगली असल्याने गेरू माटरगाव ज्ञानगंगा प्रकल्पातून निम्न ज्ञानगंगा प्रकल्प व तेथून उन्नई बंधाºयात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान तहसीलदार डॉ. शितल रसाळ यांनी ज्ञानगंगा प्रकल्पाला २ सप्टेंबर रोजी भेट दिली. यावेळी निम्म ज्ञानगंगाचे शाखा अभियंता रवींद्र पाटील, एस.एस. पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

टॅग्स :khamgaonखामगावDamधरण