शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सरकारला घरी पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 02:08 IST

देऊळगांवराजा : राज्यातील भाजपा शिवसेनेच्या सरकारने साडेतीन वर्षाच्या काळात अच्छे दिनच्या नावाखाली घोरनिराशा केली असून शेतकरी शेतमजूर व्यापारी विद्यार्थी शिक्षक व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय न घेता अच्छे दिनच्या नावाखाली निव्वळ घोषणाबाज सरकारला सत्तेतून घरी पाठवल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केला.

ठळक मुद्दे‘राष्ट्रवादी’च्यावतीने देऊळगाव राजा येथे हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगांवराजा : राज्यातील भाजपा शिवसेनेच्या सरकारने साडेतीन वर्षाच्या काळात अच्छे दिनच्या नावाखाली घोरनिराशा केली असून शेतकरी शेतमजूर व्यापारी विद्यार्थी शिक्षक व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय न घेता अच्छे दिनच्या नावाखाली निव्वळ घोषणाबाज सरकारला सत्तेतून घरी पाठवल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केला.राष्ट्रवादीच्यावतीने काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेदरम्यान देऊळगांवराजा येथे आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्याच्या हिताचे कार्यक्रम राबवण्यात हे सरकार कमी पडले आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांची फसवणूक केली. आमच्या सरकारच्या काळात शेतकर्‍यांना असा त्रास कधी झाला नाही. राष्ट्रवादीने भाजपा शिवसेना सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले असून हल्लाबोल यात्रा हा त्याचाच भाग आहे. महाराष्ट्राला दिशाहीन करण्याचे एकमेव काम हे सरकार करत आहे. राज्याच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हा लढा अजून आक्रमक करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.जालना येथून देऊळगांवराजा तालुक्यात आगमन होत असतांना विदर्भ मराठवाडयाच्या सिमेवर असलेल्या भिवगांव येथे माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मान्यवरांचे स्वागत केले. तेथून सातशे मोटर सायकलीसंह रॅली निघून बसस्थानक चौकात आगमन झाले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारbuldhanaबुलडाणा