शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

सरकारला घरी पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 02:08 IST

देऊळगांवराजा : राज्यातील भाजपा शिवसेनेच्या सरकारने साडेतीन वर्षाच्या काळात अच्छे दिनच्या नावाखाली घोरनिराशा केली असून शेतकरी शेतमजूर व्यापारी विद्यार्थी शिक्षक व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय न घेता अच्छे दिनच्या नावाखाली निव्वळ घोषणाबाज सरकारला सत्तेतून घरी पाठवल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केला.

ठळक मुद्दे‘राष्ट्रवादी’च्यावतीने देऊळगाव राजा येथे हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगांवराजा : राज्यातील भाजपा शिवसेनेच्या सरकारने साडेतीन वर्षाच्या काळात अच्छे दिनच्या नावाखाली घोरनिराशा केली असून शेतकरी शेतमजूर व्यापारी विद्यार्थी शिक्षक व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय न घेता अच्छे दिनच्या नावाखाली निव्वळ घोषणाबाज सरकारला सत्तेतून घरी पाठवल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केला.राष्ट्रवादीच्यावतीने काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेदरम्यान देऊळगांवराजा येथे आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्याच्या हिताचे कार्यक्रम राबवण्यात हे सरकार कमी पडले आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांची फसवणूक केली. आमच्या सरकारच्या काळात शेतकर्‍यांना असा त्रास कधी झाला नाही. राष्ट्रवादीने भाजपा शिवसेना सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले असून हल्लाबोल यात्रा हा त्याचाच भाग आहे. महाराष्ट्राला दिशाहीन करण्याचे एकमेव काम हे सरकार करत आहे. राज्याच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हा लढा अजून आक्रमक करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.जालना येथून देऊळगांवराजा तालुक्यात आगमन होत असतांना विदर्भ मराठवाडयाच्या सिमेवर असलेल्या भिवगांव येथे माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मान्यवरांचे स्वागत केले. तेथून सातशे मोटर सायकलीसंह रॅली निघून बसस्थानक चौकात आगमन झाले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारbuldhanaबुलडाणा