शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला घरी पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 02:08 IST

देऊळगांवराजा : राज्यातील भाजपा शिवसेनेच्या सरकारने साडेतीन वर्षाच्या काळात अच्छे दिनच्या नावाखाली घोरनिराशा केली असून शेतकरी शेतमजूर व्यापारी विद्यार्थी शिक्षक व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय न घेता अच्छे दिनच्या नावाखाली निव्वळ घोषणाबाज सरकारला सत्तेतून घरी पाठवल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केला.

ठळक मुद्दे‘राष्ट्रवादी’च्यावतीने देऊळगाव राजा येथे हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगांवराजा : राज्यातील भाजपा शिवसेनेच्या सरकारने साडेतीन वर्षाच्या काळात अच्छे दिनच्या नावाखाली घोरनिराशा केली असून शेतकरी शेतमजूर व्यापारी विद्यार्थी शिक्षक व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय न घेता अच्छे दिनच्या नावाखाली निव्वळ घोषणाबाज सरकारला सत्तेतून घरी पाठवल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केला.राष्ट्रवादीच्यावतीने काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेदरम्यान देऊळगांवराजा येथे आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्याच्या हिताचे कार्यक्रम राबवण्यात हे सरकार कमी पडले आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांची फसवणूक केली. आमच्या सरकारच्या काळात शेतकर्‍यांना असा त्रास कधी झाला नाही. राष्ट्रवादीने भाजपा शिवसेना सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले असून हल्लाबोल यात्रा हा त्याचाच भाग आहे. महाराष्ट्राला दिशाहीन करण्याचे एकमेव काम हे सरकार करत आहे. राज्याच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हा लढा अजून आक्रमक करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.जालना येथून देऊळगांवराजा तालुक्यात आगमन होत असतांना विदर्भ मराठवाडयाच्या सिमेवर असलेल्या भिवगांव येथे माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मान्यवरांचे स्वागत केले. तेथून सातशे मोटर सायकलीसंह रॅली निघून बसस्थानक चौकात आगमन झाले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारbuldhanaबुलडाणा