शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'अ‍ॅनिमियामुक्त' भारतासाठी शासनाच्या आठ विभागांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 16:35 IST

१ ते ३० सप्टेंबर दरम्यान पोषण महिना साजरा करण्यात येत असून पोषणाविषयी जनजागृती करण्यासाठी शासनाच्या आठ विभागांनी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाच्यावतीने राज्यात पोषण अभियान राबविण्यात येत आहे. विविध कार्यक्रम, स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : अ‍ॅनिमिया म्हणजे रक्ताक्षय मुक्त भारतासाठी केंद्र शासनाच्या महिला व बाल मंत्रालयाअंतर्गंत आरोग्य विभागाच्यावतीने राज्यात पोषण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातर्गंत १ ते ३० सप्टेंबर दरम्यान पोषण महिना साजरा करण्यात येत असून पोषणाविषयी जनजागृती करण्यासाठी शासनाच्या आठ विभागांनी पुढाकार घेतला आहे.अ‍ॅनिमिया म्हणजे रक्ताक्षय हा आजार स्त्री, पुरुष असा दोघांनाही होतो. पण यामध्ये पुरुषांचं प्रमाण कमी आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेतर्फे दरवर्षी विविध निकषांच्या आधारे आरोग्यासंबंधी आकडेवारी जाहीर केली जाते. ६ महिने ते ५ वर्ष या वयोगटातील लहान मुलांमध्ये अ‍ॅनिमिया असण्याचं प्रमाण ग्रामीण भागात ५४.० टक्के तर शहरी भागात ५३.६ टक्के आहे. १५-४९ वयोगटातील सर्व महिलांमध्ये ग्रामीण भागातील प्रमाण ४७.८ टक्के तर शहरी भागात ४८.२ टक्के आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या महिला व बाल मंत्रालयातर्फे अ‍ॅनिमिया मुक्त भारतासाठी पोषण अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाअतर्गंत राज्य शासनाने विविध आठ विभागाच्या सहकार्याने १ ते ३० सप्टेंबर दरम्यान पोषण महिना साजरा करण्यात येत आहे. या महिन्यात महिलांच्या आरोग्यविषयी काळजी घेवून विविध कार्यक्रम, स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.याबाबत करण्यात येते जनजागृतीपोषण महिन्यात गरोदर महिलांची काळजी, प्रसुतीनंतर बालकाला तात्काळ व सहा महिने निव्वळ स्तनपान, वयाचे सहा महिने पूर्ण झालेल्या बालकाला वरचा आहार, बालके, महिला व किशोरवयीन मुली यामधील रक्तक्षयावर उपचार, बालकांमध्ये वृध्दी सनियंत्रण, मुलींचे शिक्षण, पोषण आहार व विवाहाचे वय, वैयक्तीक व परिसर स्वच्छता, आरोग्यदायी व सुक्ष्म पोषणमुल्य असलेल्या आहाराचे सेवन याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.प्रशासनाच्या या आठ विभागाचा सक्रीय सहभागपोषण महिन्यात राबविण्यात येणारे विविध उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता जन आंदोलन तसेच लोकव्यापी चळवळ व्हावी म्हणून प्रशासनाच्या महिला व बाल विकास विभाग, ग्राम बाल विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, युवक कल्याण व माहिती व प्रसिध्दी विभाग यांच्या समन्वयातून जनजागृती करण्यात येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना