शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

'अ‍ॅनिमियामुक्त' भारतासाठी शासनाच्या आठ विभागांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 16:35 IST

१ ते ३० सप्टेंबर दरम्यान पोषण महिना साजरा करण्यात येत असून पोषणाविषयी जनजागृती करण्यासाठी शासनाच्या आठ विभागांनी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाच्यावतीने राज्यात पोषण अभियान राबविण्यात येत आहे. विविध कार्यक्रम, स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : अ‍ॅनिमिया म्हणजे रक्ताक्षय मुक्त भारतासाठी केंद्र शासनाच्या महिला व बाल मंत्रालयाअंतर्गंत आरोग्य विभागाच्यावतीने राज्यात पोषण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातर्गंत १ ते ३० सप्टेंबर दरम्यान पोषण महिना साजरा करण्यात येत असून पोषणाविषयी जनजागृती करण्यासाठी शासनाच्या आठ विभागांनी पुढाकार घेतला आहे.अ‍ॅनिमिया म्हणजे रक्ताक्षय हा आजार स्त्री, पुरुष असा दोघांनाही होतो. पण यामध्ये पुरुषांचं प्रमाण कमी आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेतर्फे दरवर्षी विविध निकषांच्या आधारे आरोग्यासंबंधी आकडेवारी जाहीर केली जाते. ६ महिने ते ५ वर्ष या वयोगटातील लहान मुलांमध्ये अ‍ॅनिमिया असण्याचं प्रमाण ग्रामीण भागात ५४.० टक्के तर शहरी भागात ५३.६ टक्के आहे. १५-४९ वयोगटातील सर्व महिलांमध्ये ग्रामीण भागातील प्रमाण ४७.८ टक्के तर शहरी भागात ४८.२ टक्के आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या महिला व बाल मंत्रालयातर्फे अ‍ॅनिमिया मुक्त भारतासाठी पोषण अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाअतर्गंत राज्य शासनाने विविध आठ विभागाच्या सहकार्याने १ ते ३० सप्टेंबर दरम्यान पोषण महिना साजरा करण्यात येत आहे. या महिन्यात महिलांच्या आरोग्यविषयी काळजी घेवून विविध कार्यक्रम, स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.याबाबत करण्यात येते जनजागृतीपोषण महिन्यात गरोदर महिलांची काळजी, प्रसुतीनंतर बालकाला तात्काळ व सहा महिने निव्वळ स्तनपान, वयाचे सहा महिने पूर्ण झालेल्या बालकाला वरचा आहार, बालके, महिला व किशोरवयीन मुली यामधील रक्तक्षयावर उपचार, बालकांमध्ये वृध्दी सनियंत्रण, मुलींचे शिक्षण, पोषण आहार व विवाहाचे वय, वैयक्तीक व परिसर स्वच्छता, आरोग्यदायी व सुक्ष्म पोषणमुल्य असलेल्या आहाराचे सेवन याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.प्रशासनाच्या या आठ विभागाचा सक्रीय सहभागपोषण महिन्यात राबविण्यात येणारे विविध उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता जन आंदोलन तसेच लोकव्यापी चळवळ व्हावी म्हणून प्रशासनाच्या महिला व बाल विकास विभाग, ग्राम बाल विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, युवक कल्याण व माहिती व प्रसिध्दी विभाग यांच्या समन्वयातून जनजागृती करण्यात येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना