शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या बुलडाणा जिल्हय़ातील २८ हजार शेतकर्‍यांना सोयाबीनचे अनुदान द्या - राहुल बोंद्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:01 IST

जिल्हय़ातील सुमारे २८ हजार शेतकर्‍यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने वंचित राहावे लागत आहे. ही बाब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित करून शेतकर्‍यांना त्रुटी पूर्ण करण्यासाठी संधी देण्याबरोबरच त्यांना अनुदान वितरित करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशी आग्रही मागणी पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देराहुल बोंद्रे यांची पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : खरीप २0१६-१७ मध्ये सोयाबीनचे भाव घसरल्याने शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल २00 रुपये जाहीर केलेल्या अनुदानापासून जिल्हय़ातील सुमारे २८ हजार शेतकर्‍यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने वंचित राहावे लागत आहे. ही बाब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित करून शेतकर्‍यांना त्रुटी पूर्ण करण्यासाठी संधी देण्याबरोबरच त्यांना अनुदान वितरित करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशी आग्रही मागणी पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे.गत ऑक्टोबर ते डिसेंबर २0१६ या कालावधीत बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल २00 रुपये व जास्तीत जास्त २५ क्विंटल प्रतिशेतकरी याप्रमाणे अनुदान शासनाने मंजूर केले होते.  यानुषंगाने जिल्ह्यात अर्ज केलेल्या ७८ हजार शेतकर्‍यांपैकी केवळ ५0 हजार ६८५ शेतकर्‍यांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित शेतकर्‍यांना त्रुटीअभावी अनुदान नामंजूर केल्या गेले. अर्ज केलेल्या शेतकर्‍यांच्या अर्जामध्ये असलेल्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी त्यांना कुठलीही संधी न देता सरळ-सरळ त्यांचे अनुदान फेटाळण्याचा प्रकार प्रशासनाने केला असून, हा सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांवर अन्याय असल्याचे स्पष्ट करीत सदर शेतकर्‍यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी पूर्ण करण्याची संधी देऊन त्यांना अनुदान वितरित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये पालमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर शासनाने उर्वरित शेतकर्‍यांच्या त्रुटी पूर्ण करून घेऊन अनुदान न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRahul Bondreराहुल बोंद्रेBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरFarmerशेतकरी