शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

पाच घरांना आग

By admin | Updated: June 21, 2014 00:00 IST

बुलडाणा तालुक्यातील ग्राम अटकळ चौथा येथे १९ जून रोजी रात्री आग; सहा लाख ४८ हजारांचे नुकसान.

बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील ग्राम अटकळ (चौथा) येथे १९ जून रोजी रात्री ११ वाजता दरम्यान अचानक आग लागून पाच घरे भस्मसात झाली आहेत. यामध्ये अंदाजे ६ लाख ४८ हजाराचे नुकसान असून, यामध्ये दोन जण पूर्णत: बेघर झाले आहे. ग्राम अटकळ (चौथा) येथील फकीरा रामसिंग राजपूत, सुनील रामसिंग राजपूत, मोहन कवरसिंग राजपूत, ईश्‍वर कवरसिंग राजपूत व चरणसिंग कवरसिंग राजपूत या पाच जणांचे घरास अचानक आग लागली. या आगीने रौद्ररुप धारण करुन त्यांची मातीकुडाची घरे जळाली. यामध्ये फकीरा राजपूत व मोहन राजपूत हे दोघे पूर्णत: बेघर झाले असून, फकीरा राजपूत यांनी आपल्या चार वर्षीय मुलाचे ऑपरेशन करता ४५ हजार रोख रक्कम घरामध्ये ठेवली होती. तीही आगीमध्ये जळून खाक झाली. या आगीच्या भक्ष्यस्थानी त्यांचे घरगुती साहित्य, भांडी, कपडे, धान्य, बी-बियाणे व इतर साहित्य जळाले. यात फकीरा राजपूत यांचे दोन लाख ४0 हजार, मोहन राजपूत यांचे एक लाख ५0 हजार, चरणसिंग राजपूत यांचे ६0 हजार रुपये, सुनील राजपूत यांचे ३८ हजार असे एकूण सहा लाख ४८ हजाराचे नुकसान झाले आहे.घटनास्थळी रात्री नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने ती इतरत्र पसरली नाही. रात्रीच बुलडाणा तहसीलदार दीपक बाजड, तलाठी गवई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. नुकसानग्रस्त नागरिकांना व बेघर झालेल्यांना शासनस्तरावरुन आर्थिक मदतीची मागणी केली.