शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

नुकसानाचा अंतिम अहवाल सादरच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:50 IST

कृषी विभागाकडून सर्व्हे करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हा प्रशासनाकडे अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  गत पंधरवाड्यात जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते. कृषी विभागाकडून सर्व्हे करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हा प्रशासनाकडे अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे. राज्यात सत्ता स्थापनेकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष असल्याने शेतकऱ्यांचा कुणी वाली उरला नसल्याचे दिसून येते. यामुळे जिल्ह्यात दीड लाखाहून शेतकरी आर्थीक संकटात सापडले आहेत.जिल्हयात सर्वत्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर आर्थीक संकट ओढावले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असताना कृषी विभागाकडून मात्र अहवाल सादर करण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत डॉ. संजय कुटे यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना स्पष्ट निर्देश दिले असतानाही त्यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून अद्याप नुकसानाचा अहवाल अप्राप्त असल्याचे वास्तव आहे. पंधरा दिवस उलटले असताना जिल्हा प्रशासन नुकसानाचा अहवाल ्प्राप्त करू शकत नसेल, तर शेतकºयांना मदत कधी मिळेल हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावFarmerशेतकरी