शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

नुकसानाचा अंतिम अहवाल सादरच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:50 IST

कृषी विभागाकडून सर्व्हे करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हा प्रशासनाकडे अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  गत पंधरवाड्यात जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते. कृषी विभागाकडून सर्व्हे करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हा प्रशासनाकडे अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे. राज्यात सत्ता स्थापनेकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष असल्याने शेतकऱ्यांचा कुणी वाली उरला नसल्याचे दिसून येते. यामुळे जिल्ह्यात दीड लाखाहून शेतकरी आर्थीक संकटात सापडले आहेत.जिल्हयात सर्वत्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर आर्थीक संकट ओढावले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असताना कृषी विभागाकडून मात्र अहवाल सादर करण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत डॉ. संजय कुटे यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना स्पष्ट निर्देश दिले असतानाही त्यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून अद्याप नुकसानाचा अहवाल अप्राप्त असल्याचे वास्तव आहे. पंधरा दिवस उलटले असताना जिल्हा प्रशासन नुकसानाचा अहवाल ्प्राप्त करू शकत नसेल, तर शेतकºयांना मदत कधी मिळेल हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावFarmerशेतकरी