शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

चिखलात पेरायचे तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:44 IST

शेतात असलेल्या जास्तीच्या ओलाव्यामुळे रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अतिवृष्टी संपूण २० दिवस होत आहे; परंतू अद्यापपर्यंत अनेक शेत चिखलमयच आहेत. शेतात असलेल्या जास्तीच्या ओलाव्यामुळे रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे कृषी विभागाचा अहवालही जिल्ह्यात शुन्य टक्के पेरणी असल्याचे सांगतो. काही शेतामध्ये आजही चिखल असल्याने यात पेरावे तरी काय? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.रब्बी पिकासाठी जिल्ह्यात हवामान पोषक राहत असल्याने गेल्या काही वर्षापासून रब्बीचे उत्पादन व क्षेत्रही वाढले आहे. यंदा खरीप हंगाम अंतीम टप्प्यात असताना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. यामध्ये पैनंगगा नदीपात्राच्या परिसरातील काही शेतजमीनी तर पुर्णत: खरडून गेल्या. सध्या बहुतांश शेतजमीनी ह्या चिखलमय झालेल्या आहेत. शेतातील ओलावा जास्त असल्याने रब्बी पेरणीपूर्वी करावयाचे मशागतीच्या कामांनाही शेतकºयांना अडचणी येत आहेत.ओल कमी होण्याची वाट बघावी लागतेदरवर्षी जमीनीत पुरेसा ओलावा राहत नव्हता. ओलाव्याअभावी पेरणी रखडत होती. परंतू यंदा जास्त ओलाव्यामुळे पेरणी करणे अवघड झाले आहे. अतिपावसामुळे शेतीची मशागत करण्यात अडचण येत आहे. -शत्रुघ्न देशमुख,शेतकरी,ऊमरा दे. ता. मेहकर.

‘वापसा झाल्यावरच पेरणी करा’सखल जमीनीमध्ये जास्त ओलावा आहे. अशा ठिकाणी वापसा झाल्यावरच शेतकºयांनी पेरणी करावी. रब्बी पेरणीसाठी जमीनीचा वरचा थर हा कोरडाच असावा.- सी. पी. जायभाये,कृषी शास्त्रज्ञ, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती