शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

शेतकरी आठवडी बाजाराचे वांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 14:49 IST

शेतकऱ्यांना पडेल त्या दरात आपला भाजीपाला विक्री करण्याखेरीज पर्याय राहिला नाही.

बुलडाणा : शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा, याकरीता राज्यातील प्रमुख ४० शहरांमध्ये शेतकरी आठवडी बाजार संकल्पना पहिल्या टप्प्यात राबविण्यात आली होती; परंतु पश्चिम विदर्भातील शेतकरी आठवडी बाजारच वांध्यात आहेत. वºहाडातून केवळ बुलडाणा शहरात तीन वर्षापूर्वी सुरू झालेला हा बाजार काही दिवसातच बंद पडला. यामुळे शेतकऱ्यांना पडेल त्या दरात आपला भाजीपाला विक्री करण्याखेरीज पर्याय राहिला नाही.दलालमुक्त बाजार व्यवस्था निर्माण करण्यासोबतच शेतकºयांच्या भाजीपाल्याला चांगला भाव मिळावा, त्यांची लूट थांबावी याउद्देशाने आठवडी बाजार सुरू करण्यात आले होते. अमरावती विभागामध्ये केवळ बुलडाणा याच ठिकाणी हा बाजार सुरू करण्यात आला होता. काही दिवसातच तो बाजार बंद झाला. अमरावती विभागामध्ये कुठेच शेतकरी आठवडी बाजार सुरू नाही. परिणामी शेतकºयांना आपला भाजीपाला मिळेल त्या भावात विक्री करावा लागत आहे.याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटना व शेतकºयांनी या नववर्षाच्या सुरूवातीलाच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फुकट भाजीपाला वाटप करून रोष व्यक्त केला होता. सध्या भाजीपाला वर्गीय पिकांचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. बाजार समित्यांच्या काही जाचक अटींमधून शेतकºयांची मुक्तता करण्यासाठी राज्य सरकारने आठवडी बाजार सुरू केले. ताज्या व रास्त दरातील भाज्यांना चांगली मागणीही असते. त्यामुळे आज शेतकरी आठवडी बाजार सुरू होण्याची अपेक्षा भाजीपाला उत्पादक शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.

पालेभाज्यांच्या दरातून निघेना वाहतूकीचा खर्चसध्या पालक, मेथी, कोथिंबीर यासारख्या पालेभाज्यांना अत्यंत कमी दर मिळत आहेत. अवघा एक रुपया ते पाच रुपयांपर्यंत प्रति किलो दर या भाज्यांना मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांना पालेभाज्या विक्रीतून वाहतूकीचा खर्चही निघत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील बाजारांमध्ये दिसून येत आहे.असे आहेत शेतकरी आठवडी बाजाराचे फायदेशेतकºयांमार्फत थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीची संधी. कृषी माल शेतातून थेट बाजारात येत असल्याकारणाने काढणीनंतरच्या होणाºया नुकसानीत मोठी घट. रोख स्वरूपात १०० टक्के मालाची रक्कम थेट शेतकºयाच्या हातात. आपल्या मालाचा बाजार भाव ठरविण्याचा अधिकारी शेतकºयाला.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी