शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम केली मुख्यमंत्र्यांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 19:25 IST

Crop insurance : दोन शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत तहसीलदार यांच्या मार्फत सोमवारी मुख्यमंत्र्यांना ही रक्कम परत केली.

जळगाव जामोद :   तालुक्यातील एका मंडळांमध्ये सन २०१९-२० ची पिक विम्याची रक्कम एकरी बारा हजार या प्रमाणे मिळाली असतांना इतर चार मंडळांमध्ये मात्र हीच रक्कम विमा कंपनीकडून एकरी ५०० ते १५०० याप्रमाणे वितरित केली जात आहे.या पृष्ठभूमीवर दोन शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत तहसीलदार यांच्या मार्फत सोमवारी मुख्यमंत्र्यांना ही रक्कम परत केली.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.          सन २०१९-२० च्या पिक विम्याची रक्कम मोठा संघर्ष केल्यानंतर पिक विमा कंपनीने मंजूर केली.परंतु त्याचे वाटप करताना मंडळनिहाय मोठी तफावत ठेवली आहे.तालुक्यातील एका मंडळात एकरी बारा हजार प्रमाणे वितरण होत असताना अन्य चार मंडळात मात्र एकरी ५०० ते १५०० प्रमाणे वितरण सुरू आहे.या असमानतेचा संताप म्हणून मुरलीधर पुंडलिक राऊत व संतोष राजाराम दांडगे या दोन शेतकऱ्यांनी पीक विम्याची मिळालेली रक्कम तहसीलदार शीतल सोलाट यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना दिवाळी साजरी करण्यासाठी परत केली आहे.तशा आशयाचे निवेदन व चेक या दोन शेतकऱ्यांनी सोमवारी तहसीलदारांना दिले.किमान या घटनेनंतर तरी शासनाकडून या बाबीची गंभीर गंभीर दखल घेत इतर मंडळांमध्ये पीक विम्याची रक्कम वाढवून मिळेल अशी आशा शेतकर्‍यांना आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी