शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

विद्यूत तारांमुळे आग लागून शेतकऱ्याचे ९ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 12:44 IST

मोताळा : शेतात लोंबकळणाऱ्या विद्यूत तारांमुळे आग लागून लागल्यामुळे शेतकऱ्याचे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले.

मोताळा : शेतात लोंबकळणाऱ्या विद्यूत तारांमुळे आग लागून लागल्यामुळे शेतकऱ्याचे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र महावितरणकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे तालुक्यातील चिंचपूर येथील शेतकरी पिता-पुत्रांनी तहसिलदारांना आत्मदहनाचा इशारा दिला आहे. शेतकरी एकनाथ शंकर पाटील यांनी मालकीची डिडोळा बु. गट क्र. १८५ मधील १ हेक्टर ४१ आर या क्षेत्रातील ८० आर क्षेत्रात उसाची लागवड केली होती. २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास शेतातील विद्युत तार तुटल्याने आग लागली. आगीमध्ये शेतकºयाचे ५० ट्रॉली शेणखत जळुन खाक झाले. शेतात विजतारा लोंबकळलेल्या आहेत याबद्दल बहुरुपे यांनी महावितरण कार्यालयाला कळविले होते. अनेकदा तक्रारीही महावितरणकडेही केल्या होत्या. मात्र महावितरणने कोणतेही दखल घेतली नाही. आगीत शेतकºयाचे जवळवास ९ लाख रुपयांचे नुकसान झाले. तलाठी, तहसीलदारांनी समक्ष पंचनामा करुन अद्यापपर्यत कोणतीही मदत देण्यात आलेली नाही. नुकसानाची मदत १५ आॅगस्टपर्यत मिळाली नाही तर आत्मदहनाचा इशारा एकनाथ शंकर पाटील व लखन एकनाथ पाटील यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीMotalaमोताळा