शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

खरीप हंगाम संपत आल्यावरही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 11:00 IST

Farmers did not get crop loan even after end of kharif season : ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ६१ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

- संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : खरीप हंगाम संपत आल्यावरतही ३९ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे. १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ६१ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच जवळपास ४५ हजार शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.गत काही वर्षांपासून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच गेल्या वर्षी काेराेनामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले़ परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या साेयाबीनला काेंब फुटले हाेते. लाॅकडाऊनमुळे व्यापारी गावापर्यंत पाेहचू शकले नाही. त्यामुळे, काही व्यापाऱ्यांनी कमी भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला. काेराेनाच्या सावटात यावर्षी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली. गरज असताना पीक कर्ज मिळेल अशी आस शेतकऱ्यांना हाेती. मात्र, हंगाम संपत असतानाही ३९ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, उर्वरीत शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज वाटप करण्याची गरज आहे. सप्टेंबर अखेर पर्यंत कर्ज वाटपाची मुदत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी