शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पिक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:07 IST

सीएससी सेंटर चालकाने विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीकडे भरली नसल्यामुळे ३५७ शेतकरी पिक विम्यापासून पासून वंचित राहिले.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपुर : अस्मानी संकटे झेलणाºया बळीराजावर संकटांची मालिका थांबता थांबत नसल्याने करावे तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पिक विम्याच्या नावाखाली एका शेतकºयाने फसवणूक झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला सादर केली आहे.पाण्यामुळे सर्वच पिके उध्वस्त झाल्याने येथील शेतकरी देशोधडीला लागला. निसर्गापुढे हतबल झालेल्या बळीराजाचे आवाज शासन दरबारी पोहचत नसल्याचे चित्र असतांना आता पिक विम्यापासुन वंचित राहण्याची वेळ शेतकय्रांवर आली आहे. संग्रामपुर तालुक्यातील असंख्य शेतकय्रांनी सिएससी सेंटर वर १३ जुलै २०१८ रोजी पिक विम्याचा हप्ता भरला असता सेंटर चालकाकडुन रितसर शेतकय्रांना पैसे भरल्याचे पावती देण्यात आली. यावरून बराच अवधी उलटुन गेला. हवामानावर आघारीत पिक विमा असल्याने शासकीय निकशानुसार सदर पिक विमा लागू झाला. पिक विमा कंपणीकडुन बहुतांश शेतकºयांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात आली तर असंख्य शेतकरी पिक विम्याच्या लाभापासुन वंचित राहले. हप्ता भरल्यावर देखिल लाभ मिळत नसल्याने शेतकºयांनी पिक विमा कंपनीकडे याबाबत जाब विचारला. कंपनीने या प्रकरणा संबधी चौकशी केली असता वंचित शेतकय्रांनी पिक विम्याचा हप्ता भरला नसल्याचे निदर्शनात आले.त्यामुळे कंपणीने विम्याची रक्कम देण्यास नकार दिल्याने बनावट पावती आधारे आपली फसवणुक झाल्याचे आरोप शेतकय्रांनी केले. पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम ही व लाभापासुन वंचित राहावे लागले असल्याने १४ नोव्हेंबर शेतकºयांनी तामगाव पोलिस गाठत फसवणुक झाली असल्याचे निवेदन दिले. संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा येथील सीएससी सेंटर चालक धिरज चांडक व केतन चांडक यांनी फसवणुक केली असल्याचे निवेदनात नमुद आहे. दोघांवर कठोर कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा या निवेदनातुन करण्यात आला. निवेदनावर शेतकरी संघटनेचे रमेश बनाईत, हमीद पाशा, श्रीराम मिसाळ आदींच्या सह्या आहेत. शेतकºयांच्या फसवणुक संदर्भात पोलिस स्टेशनला निवेदन प्राप्त झाले असुन या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.- भुषण गावंडेठाणेदार तामगाव पोलिस स्टेशनसंग्रामपूर तालुक्यातील शेतकºयांनी पातुर्डा येथील सीएससी सेंटर वरून खरीप पिकाचा २०१८ मध्ये विमा उतरला होता. सीएससी सेंटर चालकाने विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीकडे भरली नसल्यामुळे ३५७ शेतकरी पिक विम्यापासून पासून वंचित राहिले. सीएससी संचालकांविरुद्ध कारवाई करून शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा.- रमेश बानाईत, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना बुलढाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीSangrampurसंग्रामपूर