शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पिक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:07 IST

सीएससी सेंटर चालकाने विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीकडे भरली नसल्यामुळे ३५७ शेतकरी पिक विम्यापासून पासून वंचित राहिले.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपुर : अस्मानी संकटे झेलणाºया बळीराजावर संकटांची मालिका थांबता थांबत नसल्याने करावे तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पिक विम्याच्या नावाखाली एका शेतकºयाने फसवणूक झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला सादर केली आहे.पाण्यामुळे सर्वच पिके उध्वस्त झाल्याने येथील शेतकरी देशोधडीला लागला. निसर्गापुढे हतबल झालेल्या बळीराजाचे आवाज शासन दरबारी पोहचत नसल्याचे चित्र असतांना आता पिक विम्यापासुन वंचित राहण्याची वेळ शेतकय्रांवर आली आहे. संग्रामपुर तालुक्यातील असंख्य शेतकय्रांनी सिएससी सेंटर वर १३ जुलै २०१८ रोजी पिक विम्याचा हप्ता भरला असता सेंटर चालकाकडुन रितसर शेतकय्रांना पैसे भरल्याचे पावती देण्यात आली. यावरून बराच अवधी उलटुन गेला. हवामानावर आघारीत पिक विमा असल्याने शासकीय निकशानुसार सदर पिक विमा लागू झाला. पिक विमा कंपणीकडुन बहुतांश शेतकºयांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात आली तर असंख्य शेतकरी पिक विम्याच्या लाभापासुन वंचित राहले. हप्ता भरल्यावर देखिल लाभ मिळत नसल्याने शेतकºयांनी पिक विमा कंपनीकडे याबाबत जाब विचारला. कंपनीने या प्रकरणा संबधी चौकशी केली असता वंचित शेतकय्रांनी पिक विम्याचा हप्ता भरला नसल्याचे निदर्शनात आले.त्यामुळे कंपणीने विम्याची रक्कम देण्यास नकार दिल्याने बनावट पावती आधारे आपली फसवणुक झाल्याचे आरोप शेतकय्रांनी केले. पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम ही व लाभापासुन वंचित राहावे लागले असल्याने १४ नोव्हेंबर शेतकºयांनी तामगाव पोलिस गाठत फसवणुक झाली असल्याचे निवेदन दिले. संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा येथील सीएससी सेंटर चालक धिरज चांडक व केतन चांडक यांनी फसवणुक केली असल्याचे निवेदनात नमुद आहे. दोघांवर कठोर कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा या निवेदनातुन करण्यात आला. निवेदनावर शेतकरी संघटनेचे रमेश बनाईत, हमीद पाशा, श्रीराम मिसाळ आदींच्या सह्या आहेत. शेतकºयांच्या फसवणुक संदर्भात पोलिस स्टेशनला निवेदन प्राप्त झाले असुन या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.- भुषण गावंडेठाणेदार तामगाव पोलिस स्टेशनसंग्रामपूर तालुक्यातील शेतकºयांनी पातुर्डा येथील सीएससी सेंटर वरून खरीप पिकाचा २०१८ मध्ये विमा उतरला होता. सीएससी सेंटर चालकाने विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीकडे भरली नसल्यामुळे ३५७ शेतकरी पिक विम्यापासून पासून वंचित राहिले. सीएससी संचालकांविरुद्ध कारवाई करून शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा.- रमेश बानाईत, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना बुलढाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीSangrampurसंग्रामपूर