शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

२५२ शिक्षक ठरले अतिरिक्त

By admin | Updated: June 22, 2014 01:14 IST

विद्यार्थी पटसंख्येनुसार बुलडाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांवरील तब्बल २५२ शिक्षक अतिरिक्त

मुंबई : वाहतूक पोलिसांनी ‘ऑपरेशन ईगल’ या विशेष मोहिमेत मुंबईतील 51 हजार नियम तोडणा:या बेशिस्त चालकांविरोधात कारवाई केली. 28 मे 15 जून या कालावधीत शहरात पार पडलेल्या कारवाईत 44.15 लाख रुपयांचा दंड जमा करण्यात आला. नो पार्किग, सिग्नल तोडणो, नो एण्ट्री अशा विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
‘ऑपरेशन ईगल’अंतर्गत वाहतूक पोलिसांनी शहरातील 25 ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनसाठी काम करणा:या प्रत्येक टीममध्ये एक अधिकारी आणि सात ते आठ पोलीस शिपायांचा समावेश होता. या ऑपरेशनदरम्यान काही वाहतूक अधिकारी साध्या गणवेशात होते. कारवाईच्यावेळी चालकांनी नियम मोडल्याचे लक्षात येताच हे अधिकारी काही अंतरावर उभ्या असणा:या सहका:यांना याची सूचना देत असत. ‘ऑपरेशन ईगल’ची ही कारवाई सकाळी आठ ते रात्रौ आठर्पयत यावेळेत पार पडली.
ऑपरेशन ईगलमध्ये एकूण 51 हजार 47 चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यात 22 हजार 293 चालकांनी हेल्मेट घातले नव्हते, तर 17 हजार 2क्3 चालकांनी वाहतुकीदरम्यान सिग्नल तोडला. कारवाईत 7 हजार 591 चालकांनी ङोब्रा क्रॉसिंग नियम आणि 3 हजार 768 चालकांनी ‘नो एण्ट्री’ नियमाचे उल्लंघन केले. वाहतुकीचे व्यवस्थापनाचेही इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 192 चालकांविरोधात कारवाई केली. या मोहिमेदरम्यान आजही शहरातील अनेक चालक सर्रास वाहतुकीचे नियम मोडताना दिसले. त्यामुळे याप्रमाणोच काही विशेष ऑपरेशन भविष्यात राबविण्यात येतील, असे डॉ. बी. के. उपाध्याय, सहपोलीस आयुक्त यांनी सांगितले.