शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 18:33 IST

खामगाव : ‘व्यावसायीक प्रशिक्षण प्रवेशात जात वैधता प्रमाणपत्राचा खोडा’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने ३० जुलैच्या अंकात प्रकाशित केले. त्याची दखल शासनाने घेतली असून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

ठळक मुद्दे११ वी तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जातीचे प्रमाणपत्रावरच आतापर्यंत प्रवेश दिल्या जायचे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने एका पत्राद्वारे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

- योगेश फरपटखामगाव : ‘व्यावसायीक प्रशिक्षण प्रवेशात जात वैधता प्रमाणपत्राचा खोडा’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने ३० जुलैच्या अंकात प्रकाशित केले. त्याची दखल शासनाने घेतली असून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. प्रथम वर्ष पॉलिटेक्नीकसाठी २५ आॅगस्ट तर थेट द्वितीय वर्ष पॉलिटेक्नीकसाठी २३ आॅगस्ट अशी मुदतवाढ मिळाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.दहावीचा निकाल लागल्यानंतर ११ वी तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जातीचे प्रमाणपत्रावरच आतापर्यंत प्रवेश दिल्या जायचे. मात्र २८ जून रोजी तंत्रशिक्षण विभागाने काढलेल्या पत्रानुसार राज्य सामाजिक प्रवेश प्रक्रिया कक्ष (महाराष्ट्र राज्य) मुंबई यांनी शासनाच्या २४ जून २०१८ रोजीच्या अध्यादेशानुसार अनुसरून शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निदेर्शीत केले आहे. खोटे प्रमाणपत्र सादर करून प्रवेश मिळवणाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असला तरी २८ जून म्हणजे प्रवेश प्रक्रियेच्या वेळेवर हा निर्णय घेतल्याने प्रवेश प्रक्रियाच वांध्यात सापडली होती. २४ जूनपासून प्रवेश सुरु झाले असून १६ जुलै ही प्रवेशाची शेवटची तारिख असल्याने पालकांना आपल्या मुलगा प्रवेशापासून वंचीत राहतो की काय, अशाप्रकारची चिंता लागली होती. या सर्व प्रकाराबाबत ‘लोकमत’ने ३० जूनच्या अंकात ‘व्यावसायीक प्रशिक्षण प्रवेशात जात वैधता प्रमाणपत्राचा खोडा’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने एका पत्राद्वारे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. यामध्ये प्रथम वर्ष पॉलिटेक्नीकसाठी २५ आॅगस्ट तर थेट द्वितीय वर्ष पॉलिटेक्नीकसाठी २३ आॅगस्ट अशी मुदतवाढ दिल्याचे म्हटले आहे. यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थांचे शैक्षणीक नुकसान टाळण्यासाठी शाळांनी जरी विद्यार्थ्यांना टी.सी. दिली असली तरी विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी अजार्साठी शिफारस करण्यात यावी. सोबतच मागील वर्षी शाळेत शिकत असल्याचे प्रमाणपत्रही विद्यार्थ्यांना देण्यात यावे असे म्हटले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावeducationशैक्षणिक