शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोरोना संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा - गृहमंत्री अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 17:08 IST

खामगाव शहरात कोरोना संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आदेश राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी येथे दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाºया कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खामगाव शहरात कोरोना संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आदेश राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी येथे दिले. गृहमंत्री ना. देशमुख राज्याच्या दौºयावर असताना त्यांनी मंगळवारी दुपारी खामगाव येथे भेट दिली. येथील हॉटेल देवेंद्रवर त्यांनी महसूल आणि पोलिस विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार शीतल रसाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील,  मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्यासह महसूल आणि पोलिस अधिकारी उपस्थित  होते.   यावेळी शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्याकडून त्यांनी खामगाव शहरात कोरोना संचारबंदी काळात करण्यात आलेल्या वाहनांवरील कारवाईचा आढावा घेतला. संचारबंदी काळात किती वाहने जप्त केली?   याबाबत माहिती घेतली. गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांनी १६०० दुचाकी वाहनकांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. तर १४०० दुचाकी वाहने जप्त केल्याचे उत्तर देताच,  शहरात करण्यात आलेल्या धडाकेबाज कारबाईबाबत समाधान व्यक्त केले.

 विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांशी चर्चा!गृहराज्यमंत्री अनिल देशमुख खामगाव दौºयावर असताना आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष देवेंद्र देशमुख, दादासाहेब कविश्वर, अंजुमन मुफिदूल इस्लामचे अध्यक्ष डॉ.वकारउल हक,  दिलीप पाटील, प्रभाकर झाडोकार, अ‍ॅड. विरेंद्र झाडोकार, जगन्नाथ शेगोकार, देशमुख, सचिन पाठक आदींनी ना. देशमुख यांच्याशी चर्चा केली.

टॅग्स :khamgaonखामगावAnil Deshmukhअनिल देशमुख