शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

स्थलांतरीतांसाठी शिक्षण हमीपत्राची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 12:33 IST

Buldhana News शाळा व्यवस्थापन समितीने हा उपक्रम राबवण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : कोविड-१९ रोगाच्या प्रादुर्भावामुळे बालके स्थलांतरीत झाल्यास त्यांना स्थलांतराच्या ठिकाणी शिक्षण हमी पत्रकाव्दारे नियमित शाळेत दाखल करुन गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येते. मुलांचे स्थलांतरण शून्यावर आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने हा उपक्रम राबवण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे.  शिक्षण  हमी पत्रकाचा नमुना   २७ नोव्हेंबरपर्यंत सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केला जाणार आहे.   सर्व शिक्षकांना शिक्षण हमी पत्रक म्हणजे काय? त्याची आवश्यकता काय? आहे याबाबत माहिती नाही, असे होऊ नये, शिक्षण यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांना शिक्षण हमी पत्रकबाबत माहिती असावी, बालक स्थलांतरीत झाल्यास शिक्षण हमी पत्रक देणे, शिक्षण हमी पत्रकाबाबत शिक्षक तसेच गावातील प्रत्येक व्यक्तीला माहितीसाठी जागृती करण्याच्या दृष्टीने शिक्षण हमी पत्रकाचा नमुना ग्रामपंचायत, शाळा, पंचायत समिती, तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागावर २७ नोव्हेंबरपर्यंत लावण्यात येणार आहे. या उपक्रमात प्रत्येक शाळेने त्यांच्या गावातील कार्यक्षेत्रातील ६ ते १४ वर्ष वयोगटातील स्थलांतरीत बालकांची पाहणी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी करुन यादी तयार करावी, स्थलांतरीत होणाऱ्या प्रत्येक बालकाचे, सर्व नोंदी भरुन विहित नमुन्यातील शिक्षण हमी पत्रक मूळ गावातील शाळेने त्यांच्या पालकांकडे द्यावे, स्थलांतरणामुळे बालक ज्या शाळेत दाखल होईल त्या ठिकाणी त्यांच्या पालकांनी मूळ शाळेने दिलेले शिक्षण हमी पत्रक संबंधित नवीन शाळेच्या मुख्याध्यापकाकडे द्यावे, मुख्याध्यापकांनी शिक्षण हमी पत्रकामधील नोंदीनुसार बालकाला वर्गात दाखल करुन शिक्षणाची सोय उपलब्ध करुन द्यावी. शिक्षणाच्या सर्व योजनांचा लाभ उपलब्ध करुन द्यावा, स्थलांतरण एका पेक्षा जास्त ठिकाणी होत असल्यास ज्या ज्या गावातून स्थलांतरण होत आहे त्या त्या गावातील शाळेने सर्व माहिती भरलेले शिक्षण हमी पत्रक पालकांना द्यावे, स्थलांतरण कालावधी संपल्यानंतर पालक बालकांसह मूळ गावी आल्यानंतर शेवटचे स्थलांतरण झालेल्या कार्यक्षेत्रातील शाळेकडून प्राप्त झालेल्या शिक्षण हमी पत्रकानुसार बालकास मूळ गावातील शाळेने प्रवेश द्यावे, असे उपक्रम या अभियानातून केले जाणार आहे. त्यामुळे दिलासा मिळणार आहे. 

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरEducationशिक्षण