शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावात आजार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:24 IST

बुलडाणा : मार्च महिन्याच्या सुरुवातीस हवामानात बदल होऊन सूर्याचे किरण लखलखू लागतात आणि उन्हाळ्याचे आगमन होते. बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक गावात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण होते. यावेळी ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणून गरज भागवित असतात. त्यामुळे अशा टंचाईग्रस्त १६६ गावपैकी अनेक गावात विविध आजार वाढले आहेत.

ठळक मुद्देटंचाईग्रस्त १६६ गावपैकी अनेक गावात विविध आजार वाढले आहेत.जिल्ह्यातील १५० गावासाठी १४८ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. काही विहिरी व तलावात अल्प पाणीसाठा असल्यामुळे दूषित पाणी पुरवठा करण्यात येतो.

बुलडाणा : मार्च महिन्याच्या सुरुवातीस हवामानात बदल होऊन सूर्याचे किरण लखलखू लागतात आणि उन्हाळ्याचे आगमन होते. बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक गावात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण होते. यावेळी ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणून गरज भागवित असतात. त्यामुळे अशा टंचाईग्रस्त १६६ गावपैकी अनेक गावात विविध आजार वाढले आहेत. जिल्ह्यात आजरोजी १८ गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू असून त्यात बुलडाणा तालुक्यातील चौथा, चिखला, चिखली तालुक्यातील मेरा, चंदनपूर, रानअंत्री, देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रानंदई, राजनगाव, सरंबा, पाडळी शिंदे, मेहकर तालुक्यातील घाटबोरी, वरंवड, पाडळी, सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगाव, खामगाव तालुक्यातील जळकातेली, लांजूळ, खामगाव ग्रामीण, शेगाव तालुक्यातील चिंचोली व मोताळा तालुक्यातील गुगळी, कोल्ही गोल्हार या गावांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील १५० गावासाठी १४८ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. ज्या टंचाईग्रस्त गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो, अशी टँकर परिसरातील विविध खाजगी विहिरी किंवा तलावातून पाणी भरून पुरवठा करतात. काही विहिरी व तलावात अल्प पाणीसाठा असल्यामुळे दूषित पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थ नाईलान्वये सदर दुषित पाणी पितात. तर ज्या गावासाठी विहिरी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. त्या विहिरीतून नियमित पाण्याचा उपसा होत असते. त्यामुळे अनेक विहिरीत परिसरातील नाल्याचे पाणी, कारखान्यातून निघालेली पाणी झिरपत या विहिरीत येत असते. याशिवाय विहिरीतील पाणी खोल गेल्यामुळे अनेक विहिरीत जमिनीखालील विविध रसायन असलेले पाणी झिरपत असते. असे पाणी ग्रामस्थ पित असल्यामुळे उन्हाळ्यात अपचन, उलट्या, जुलाब, डिसेन्ट्री आदी कारणामुळे पोटाच्या विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात शुध्द पिण्याचे पाणी मिळेल, अशी व्यवस्था करणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी