शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:04 IST

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीनसह इतरही पिकांना कोंब फुटून हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ...

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीनसह इतरही पिकांना कोंब फुटून हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर केले होते. त्यामधून लोणार तालुका वगळण्यात आला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. चुकीचे सर्वेक्षण केल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागले. लोणार तालुक्यामध्ये सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होता. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे लोणार तालुक्यातील मूग, उडीद ही पिके हातची गेली. तर सोयाबीनच्या उभ्या पिकांमधील शेंगांना कोंब फुटले. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व मंडळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लोणार तालुक्यातील मंडळात अतिवृष्टी होऊनही शासनदरबारी योग्य ते पंचनामे सादर केले नाहीत. लोणार तालुक्यात अतिवृष्टी झाली नसल्याची चुकीची नोंद महसूल दफ्तरी झाल्यामुळे लोणार तालुक्यातील हजारो शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या या समस्येकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन त्यांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा लोणार तालुक्यातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा निवेदनाद्वारे भुमराळा येथील शेतकरी देवानंद सानप यांच्यासह शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्या मेलवर केली आहे.