शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सद्याचे सरकार भांडवलदारांचो हित जोपासणारे आणि थापाडे - रघुनाथदादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:41 IST

सत्तास्थानी असलेले प्रत्येक राज्यकर्ते हे भांडवलदारांचे हित जोपासत  असून, सद्यस्थितीतील सरकार हे तर थापाडे सरकार आहे. अशी घणाघाती टीका  शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी २0 नोव्हेंबर रोजी स्थानिक  विश्राम भवनावर आयोजित पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देराज्यकर्ते भांडवलदारांचे जोपासतात हितसरसगट कर्जमाफी देण्याची अँड. मोरेंची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : सत्तास्थानी असलेले प्रत्येक राज्यकर्ते हे भांडवलदारांचे हित जोपासत  असून, सद्यस्थितीतील सरकार हे तर थापाडे सरकार आहे. अशी घणाघाती टीका  शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी २0 नोव्हेंबर रोजी स्थानिक  विश्राम भवनावर आयोजित पत्रकार परिषदेत केली.याप्रसंगी सत्यशोधक शेतकरी संघाचे किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे विदर्भ  प्रमुख दिनकर दाभाडे, बळीराजा शेतकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष गणेशकाका जगताप,  नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष उमाकांत पाटील, सुकाणू समिती राज्य अध्यक्ष कैलास  खांडबहाले व शेतकरी नेते अँड. साहेबराव मोरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.  वर्तमान स्थितीत शेतकर्‍यांना भयावह त्रास उद्भवत आहे. शासनाकडून तर शे तकर्‍यांची क्रुर थट्टा केल्या जात आहे. कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकर्‍यांची  फसवणूक होत आहे. या धर्तीवर शेतकर्‍यांच्या भावना जाणून घेण्याकरिता अभ्यास  दौर्‍याची ही चळवळ उभारली असून, त्या अनुषंगाने सबंध राज्यभर या चळवळीद्वारे  शेतकर्‍यांशी संवाद साधल्या जाणार आहे व त्यानंतरच पुढील लढा उभारल्या  जाईल, अशी माहिती रघुनाथदादा पाटील यांनी दिली. दरम्यान, उपस्थित शेतकरी  नेत्यांनीसुद्धा सरकारच्या चुकीच्या धोरणांवर अभ्यासपूर्णरीत्या ताशेरे ओढले.   अँड. साहेबराव मोरे यांनी कर्जमुक्ती योजना ही फसवी असून, या योजनेला देण्यात  आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वगळण्यात यावे,  अथवा सरसकट  कर्जमुक्ती द्यावी, जेणे करून छत्रपतींचा अनादर होणार नाही, असे मत मांडले. या प्रसंगी भाई अशांत वानखेडे, श्याम राठी, हितेश पाटील, मंगला पाटील, एस.पी.  संबारे, नवृत्ती तांबे, दिनकर पाटील, संगीता गांगुर्डे,  सुरेश पाटील, प्रल्हाद ढोले,  कैलास काळे, ज्ञानदेव तायडे उपस्थित होते.