शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

कापसाला अत्यल्प भाव : शेतक-याने नदीपात्रात फेकला कापूस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 01:36 IST

पातुर्डा : अपेक्षेपेक्षा कमी भावाने व्यापाºयाने कापूस मागितल्याने  टाकळी पंच येथील अल्पभूधारक शेतकºयाने तो कापूस चक्क नदीपात्रात टाकून देऊन शासनाविषयी रोष व्यक्त केला. शेतमालाला भाव मिळत नसल्याने कपाशी उत्पादक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देटाकळी पंच येथील शेतक-याचा शासनाप्रती रोष

लोकमत न्यूज नेटवर्कपातुर्डा : अपेक्षेपेक्षा कमी भावाने व्यापा-याने कापूस मागितल्याने  टाकळी पंच येथील अल्पभूधारक शेतक-याने तो कापूस चक्क नदीपात्रात टाकून देऊन शासनाविषयी रोष व्यक्त केला. शेतमालाला भाव मिळत नसल्याने कपाशी उत्पादक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. कपाशीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतमाल फेकून देण्याची पाळी शेतक-यांवर येऊ लागली आहे. स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षात शेतक-यांच्या विदारक स्थितीचे चित्रण या घटनेमुळे समोर आले आहे. पातुर्डा येथून जवळच टाकळी पंच येथील अल्पभूधारक शेतकरी लाला महादेव वानखडे या युवा शेतकºयाकडे दोन एकर शेती टाकळी शिवारात आहे. यावर्षी २ क्विंटल २० किलो कापसाचे पीक निघाले. त्याने आपल्या शेतातील कापूस पातुर्ड्यात विक्रीस आणला, तर व्यापाºयाने त्याचा ३० किलो कापूस अवघ्या दहा रुपये किलो भावात मागितला. सध्या ४,३०० रुपयांच्या आसपास कापसाचे भाव आहेत; मात्र शेवटच्या फरदळ कापूस असल्यास सरसकट तीन ते साडेतीन हजार रुपये भाव आहेत. अशा स्थितीत १० रुपये मातीमोल भावाने कापूस मागितल्याने लाला वानखडे यांनी तो कापूस जनावरांना चाºयासाठी टाकून दिला. कापूस एकाधिकार योजना मोडकळीस निघाल्याने कापूस उत्पादक खासगी व्यापाºयांच्या दावणीला बांधला गेला. काही कापूस शेतकºयाने नदीपात्रात टाकून देऊन रोष व्यक्त केला आहे. 

कपाशीला भाव देण्याची मागणी कपाशीला योग्य भाव मिळत नसल्याने कापूस पीक शेतकºयांना परवडत नसल्याचे दिसून येते. कपाशीची अत्यल्प भावात विक्री करावी लागत आहे. त्यामुळे कपाशीला लागलेला खर्चही भरून निघणे अवघड झाले आहे. कपाशीला शासनाने भाव वाढून द्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे. 

महागडे बियाणे वापरून प्रचंड मेहनतीने पिकवलेला कापूस १० रुपये भावाने मागितला. कृषिप्रधान देशात अशी शेतमालाची मातीमोल खरेदी हा चिंतेचा विषय आहे. शासनाने कापूस उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे.- लाला वानखडे, शेतकरी, टाकळी पंच. 

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीbuldhanaबुलडाणा