शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

चितोडा प्रकरणाचा पारदर्शक तपास करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST

यावेळी बोलताना भाई अशांत वानखेडे म्हणाले की, गावातील दोन्ही समाजांना विश्वासात घेऊन जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने येथे समता, ...

यावेळी बोलताना भाई अशांत वानखेडे म्हणाले की, गावातील दोन्ही समाजांना विश्वासात घेऊन जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने येथे समता, बंधुभाव प्रस्थापित केला पाहिजे. कोम्बिंग ऑपरेशन राबवून खोटे गुन्हे दाखल करीत येथील वातावरण चिघळवू नये. हे कोम्बिंग ऑपरेशन थांबविण्यात यावे, येथील घटनेत ज्यांनी गुन्हा केला असेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. मात्र, चुकीच्या पद्धतीने ते दाखल होऊ नयेत. दुसरीकडे बुलडाण्याचे आ. संजय गायकवाड यांनी केलेल्या एका कथितस्तरावरील विधानात मातोश्रीचा उल्लेख केला आहे. त्यामुळे चितोडा प्रकरणामध्ये मुख्यमंत्री तथा गृहराज्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असेही भाई अशांत वानखेडे यावेळी म्हणाले.

--पोलिसांनी वस्तुस्थिती बघून कारवाई करावी--

या घटनेत पोलिसांनी वस्तुस्थिती पाहून कारवाई करावी. खोटी कारवाई केल्यास आम्हाला प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागले, असे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आले. रस्ते अपघात झाल्यानंतर एखादा जखमी अथवा मृत व्यक्ती बघून उपस्थित जमाव सबंधितास मारहाण करतो. अशाच पद्धतीने क्रियेची प्रतिक्रिया चितोडा येथे झाली. त्यास जातीयवादाचे स्वरुप लोकप्रतिनिधींकडून देण्याचा प्रयत्न झाल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.