शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

चितोडा प्रकरणाचा पारदर्शक तपास करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST

यावेळी बोलताना भाई अशांत वानखेडे म्हणाले की, गावातील दोन्ही समाजांना विश्वासात घेऊन जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने येथे समता, ...

यावेळी बोलताना भाई अशांत वानखेडे म्हणाले की, गावातील दोन्ही समाजांना विश्वासात घेऊन जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने येथे समता, बंधुभाव प्रस्थापित केला पाहिजे. कोम्बिंग ऑपरेशन राबवून खोटे गुन्हे दाखल करीत येथील वातावरण चिघळवू नये. हे कोम्बिंग ऑपरेशन थांबविण्यात यावे, येथील घटनेत ज्यांनी गुन्हा केला असेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. मात्र, चुकीच्या पद्धतीने ते दाखल होऊ नयेत. दुसरीकडे बुलडाण्याचे आ. संजय गायकवाड यांनी केलेल्या एका कथितस्तरावरील विधानात मातोश्रीचा उल्लेख केला आहे. त्यामुळे चितोडा प्रकरणामध्ये मुख्यमंत्री तथा गृहराज्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असेही भाई अशांत वानखेडे यावेळी म्हणाले.

--पोलिसांनी वस्तुस्थिती बघून कारवाई करावी--

या घटनेत पोलिसांनी वस्तुस्थिती पाहून कारवाई करावी. खोटी कारवाई केल्यास आम्हाला प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागले, असे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आले. रस्ते अपघात झाल्यानंतर एखादा जखमी अथवा मृत व्यक्ती बघून उपस्थित जमाव सबंधितास मारहाण करतो. अशाच पद्धतीने क्रियेची प्रतिक्रिया चितोडा येथे झाली. त्यास जातीयवादाचे स्वरुप लोकप्रतिनिधींकडून देण्याचा प्रयत्न झाल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.