शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

बाल साहित्य लेखकांचा मेळावा एक ऐतिहासीक क्षण! - बालसाहित्यकार राजीव तांबे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 16:17 IST

बुलडाणा येथे होत असलेला बाल साहित्य लेखकांचा मेळावा म्हणजे एक ऐतिहासीक क्षण आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी केले. 

बुलडाणा: बाल साहित्य रुजविण्यासाठी काही प्रयत्न केले नाही, तर २० वर्षांनी मराठी साहित्य बंद पडेल. त्यामुळे साहित्य संमेलनांची गरज निर्माण झाली आहे. बालसाहित्याला मान देणं, त्याची पेरणी करणं गरजेच आहे. त्यानुषंगाने बुलडाणा येथे होत असलेला बाल साहित्य लेखकांचा मेळावा म्हणजे एक ऐतिहासीक क्षण आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी केले. ते बुलडाणा येथील राष्ट्रवादी भवनमध्ये शनिवारी आयोजित राज्यस्तरीय बाल साहित्य लेखकांच्या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद् भालचंद्र जोशी हे होते. या उद्घाटन सोहळ्यामध्ये काही बालसाहित्याच्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. वाचनावर प्रकाश टाकताना राजीव तांबे म्हणाले ‘मुलं वाचनाकडे वळली पाहिजे’ असे प्रत्येकजण म्हणतात. मात्र समाजाने वाचनाकडे वळणं आज महत्वाचं आहे. अशा मेळाव्यामुळे बाल साहित्याला एक दिशा मिळत आहे. यामुळे बालसाहित्यीकारांची जबाबदारी वाढली आहे. बाल साहित्याच्या दृष्टीने तीन पातळ्यांवर विचार करायला लागणार आहे. त्यामध्ये जागतीक, देशातील  आणि महाराष्ट्र अशा बाल साहित्याचा तुलनात्मक अभ्यास करून आपण कुठे आहोत हा शोध घ्यावा लागणार आहे. कुठलीही कला शासनाचे पुरस्कार मिळाले म्हणून टिकत वा वाढत नाही. तिला समाजाचे प्रोत्साहन गरजेचे असते, असे तांबे यावेळी म्हणाले. यावेळी बाल साहित्यीक जयंत मोडक, किरण केंद्रे, डॉ. विद्या सुर्वे बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक बाल साहित्यीकारांची उपस्थिती होती.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाcultureसांस्कृतिक