शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव तालुक्यातील शेतकऱ्याने तीन एकर भुईमुगामध्ये चारली मेंढरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 14:56 IST

Agriculture News भुईमूग काढणीचाही खर्च निघत नसल्याने शेतकऱ्याने तीन एकर शेतात मेंढ्या सोडल्या.  

- शांताराम तायडेलोकमत न्यूज नेटवर्कढोरपगाव : दिवठाणा परिसरात भुईमुगाच्या शेंगामध्ये अळीने थैमान घातल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे भुईमूग काढणीचाही खर्च निघत नसल्याने शेतकऱ्याने तीन एकर शेतात मेंढ्या सोडल्या.  निमकवळा येथील शेतकरी प्रवीण इंगळे यांच्या दिवठाणा येथील शेतात  ऐन काढणीस आलेल्या भुईमुगामध्ये मेंढरं चारली. किडीमुळे भुईमुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भुईमुगाच्या  शेगांना  अळीने पोखरले आहे. त्यामुळे कुणीही विकत घ्यायला तयार नसल्याने या शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. वर्षभर केलेल्या मशागतीनंतर पीक काढणीस आले होते. याकरिता शेतकऱ्याला हजारो रुपयांचा खर्च आला. मात्र, काढणीच्या वेळीस परिसरात किडीचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. खराब झालेल्या भुईमुगाला खामगावमध्ये कोणताही व्यापारी घेण्यास तयार नाही, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतही विकल्या जात नाहीत. शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरच मदत मिळावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहे. 

यावर्षी मी भुईमुगाची पेरणी केली. मात्र, भुईमुगाच्या शेंगामध्ये अळीने पोखरणे चालू केले आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करावी व माझा घर खर्च कसा चालवावा, अशी चिंता सतावत आहे. - प्रवीण इंगळे, शेतकरी, निमकवळा खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी