शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून जास्त भाव; नाफेड केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:39 IST

हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्राकडे पाठ फिरवली आहे.

- ब्रह्मानंद जाधव

बुलडाणा: हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याची ओरड आजपर्यंत होती; मात्र जिल्ह्यात यावर्षी उलट चित्र आहे. हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्राकडे पाठ फिरवली आहे. नोंदणी करूनही मूग, उडीदाची खरेदी आजही शुन्यावर आहे. तर सोयाबीनचीही केवळ नोंदणीच झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी शासनाकडून शेतमालाचे हमीभाव ठरवून दिले जातात. परंतू नाफेड केंद्राकडे या हमीभावात शेतमाल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी मोठी  कसरत करावी लागते. हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून कमी दरामध्ये शेतमालाची खरेदी केल्या जाते. त्याचा फटका शेतकऱ्यांना नेहमी बसतो. परंतू यंदा याउलट परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना नाफेड केंद्रापेक्षा खासगी व्यापाऱ्यांना शेतमाल विक्री करणे परवडत आहे. त्यामुळे हमीभाव केंद्राकडे सध्या शेतकरी फिरकतही नाहीत.

पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. मूग, उडीद घरतही आले नाही. हमीभाव कमी असल्याने शेतकरी नाफेडकडे येण्यास तयार नाही. हमीभाव वाढवणे आवश्यक आहे. -भागवत देशमुख, शेतकरी

हमीभावा पेक्षा व्यापाऱ्यांकडे जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांकडे माल विक्री करत आहेत. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, यासाठी नाफेड केंद्र आहेत.       नोंदणी केलेल्यांना अद्याप माल आणला नाही.

-नंदकुमार खडके, अध्यक्ष, तालुका खरेदी विक्र संघ, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती