शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात  २८ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:26 IST

बुलडाणा : ऐन मोसमात सव्वा महिन्याची उघडीप दिलेल्या  पावसाने परतीचा प्रवास लांबविला आहे. त्याचा शेतीला फायदा  झाला असला तरी प्रकल्पांमधील जलसाठा अद्याप २८.५३ टक् क्यांच्या आत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे  असून पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देरब्बी हंगाम धोक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार!

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ऐन मोसमात सव्वा महिन्याची उघडीप दिलेल्या  पावसाने परतीचा प्रवास लांबविला आहे. त्याचा शेतीला फायदा  झाला असला तरी प्रकल्पांमधील जलसाठा अद्याप २८.५३ टक् क्यांच्या आत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे  असून पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस १३ जून रोजी पडला.  जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तिन मोठय़ा  प्रकल्पात पावसाळ्यापूर्वी 0४.४५ टक्के जलसाठा होता. आता  २३.८0 टक्के जलसाठा आहे. तर पलढग, ज्ञानगंगा, मस,  कोराडी, मन, तोरणा व उतावळी या ७ मध्यम प्रकल्पात एका  महिन्यापूर्वी १६.११ टक्के जलसाठा होता. आता ४१.८९ टक्के  जलसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यात ८१ लघुप्रकल्प आहेत.  यामध्ये एका महिन्यापूर्वी १२.0३ टक्के जलसाठा होता. आता  १९.९२ टक्के असा अल्प जलसाठा आहे. दीड महिन्यापूर्वी  जूनच्या पहिल्या आठवड्यात या पाणीसाठय़ाची जी स्थिती हो ती, त्यात नगण्य वाढ झाली आहे. जिल्ह्यात ३ मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उ पयुक्त ६९.३२ दलघमी साठय़ाच्या तुलनेत ३७.६८ टक्के  जलसाठा आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी  जलसाठय़ाच्या तुलनेत १0.७४ टक्के जलसाठा आहे.तर   खडकपूर्णा प्रकल्पात उपयुक्त ९0.४0 दलघमी  जलसाठय़ाच्या  २२.९९  टक्के जलसाठा आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील तिन्ही  मोठय़ा प्रकल्पात एकूण २३.८0 टक्के जलसाठा आहे. यावरून  पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात अल्प  जलसाठा असल्याचे दिसून येते.     

पलढग प्रकल्प व येळगाव धरण ओव्हरफ्लोपरतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्यामुळे कोरड्या पडत  चाललेल्या जलसाठय़ांमध्ये वाढ होऊ लागली. २७ सप्टेंबरपयर्ंत  सरासरीच्या ९२.७३ टक्के अर्थात ६६0.0८ मिमी पाऊस  झाल्यानंतरही जिल्ह्यातील जलसाठय़ांमध्ये असलेला साठा चिं ताजनकच आहे. जिल्ह्यात नळगंगा, खडकपूर्णा, पेनटाकळी  असे तीन मोठे प्रकल्प असून पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी,  मन, तोरणा, उतावळी असे सात मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी  पलढग ओव्हरफ्लो झाले आहे. तर बुलडाणा तालुक्यातील  येळगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मात्र इतर प्रकल्पांमध्ये  जलसाठा अजूनही दमदार पावसाची अपेक्षा कायम आहे. 

मध्यम प्रकल्पात ४१.८९ टक्के जलसाठाजिल्ह्यातील एकूण ७ मध्यम प्रकल्पात ४१.८९ टक्के जलसाठा  आहे. त्यात पलढग प्रकल्प १00 टक्के भरला असून ज्ञानगंगा  प्रकल्पात ४0.५५, मस प्रकल्पात २८.७२, कोराडी प्रकल्पात  ३४.२६, मन प्रकल्पात २६.४४, तोरणा प्रकल्पात ३७.४0 व उ तावळी प्रकल्पात २४.८६ टक्के जलसाठा आहे.