शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

बुलडाणा जिल्ह्याला मिळाला २७०० मेट्रिक टन युरिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 16:33 IST

जिल्ह्याला २७०० मॅट्रिक टन युरीया खत मिळाले आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून युरीयाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.काही कृषी सेवा केंद्र संचालक युरीयाचा साठा करून जादा दराने विक्री करीत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्याला २७०० मॅट्रिक टन युरीया खत मिळाले आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.यावर्षी मृग नक्षत्रातच चांगला पाउस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. त्यानंतर अनेक शेतकºयांचे बियाणे उगवले नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले.सध्या पिकांना युरीया खताची गरज असताना जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला होता. या संधीचा लाभ घेत अनेक कृषी संचालकांनी काळाबाजार सुरू केला होता. सिंदखेड राजा तालुक्यात अनेक गावांमध्ये शेतकºयांना कृषी सेवा केंद्रावर रांगा लावून युरीया खतांची खरेदी करावी लागत होतीजिल्ह्यातील शेतकरी बोगस बियाणांमुळे आगोदरच ञस्त असतांना आता युरीया खताची कुञीम तुटवडा निर्माण करून शेतकºयांची लूट करण्यात येत असल्याचे चिञ सध्या जिल्ह्यात दिसत आहे. सध्या कपाशी, मूग, उडीद व इतर पिकांची कोळपणी झाली असून या पिकांची वाढ होण्यासाठी युरीया खताची सध्या नितांत गरज शेतकºयांना आहे. पण युरीया खत मिळत नसल्याने शेतकरी रोजच कुषी केंद्रावर चकरा मारत होते. या पिकांना जर हे खत वेळेत दिले नाही तर या पिकांची पाहीजे तशी वाढ होणार नाही. त्यामुळे पिकांना झडती सुद्धा येणार नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता होती. जिल्ह्याला गुरूवारी २७०० मॅट्रिक टन युरीया मिळाला आहे. त्यामुळे, युरीयाचा तुटवडा काही प्रमाणात कमी होणार आहे. सध्या अनेक पिकांना गरज नसताना शेतकरी खत देत असल्याचे चित्र आहे. तसेच खत मिळत नसल्याने अनेकांनी गरजेपेक्षा जास्त खरेदी करून ठेवली आहे. त्यामुळे, युरीया खताचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत कडधान्य पिकांना युरिया देण्याची गरज नाही. जमीन आरोग्य पत्रिकेतील पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार शिफारसीत खतांची मात्रा देण्यात यावी, असे आवाहन कृ षी विभागाने केले आहे. जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रावर लवकरच युरीया उपलब्ध होणार असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

सप्टेंबरपर्यंत मागणीनुसार युरिया मिळणारजिल्ह्यात २७०० मॅट्रिक टन युरिया उपलब्ध झाला आहे. खरीप हंगामात एकूण मंजूर आवंटनानुसार खते उपलब्ध होत आहेत.सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याला युरीया मिळणार आहे. त्यामुळे, टंचाई निर्माण नाही. तरी शेतकºयांनी खते साठवणूक करून ठेवू नये. सद्यस्थितीत कडधान्य पिकांना युरिया देण्याची गरज नाही. जमीन आरोग्य पत्रिकेतील पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार शिफारसीत खतांची मात्रा देण्यात यावी, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी