शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

बुलडाणा जिल्ह्याला मिळाला २७०० मेट्रिक टन युरिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 16:33 IST

जिल्ह्याला २७०० मॅट्रिक टन युरीया खत मिळाले आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून युरीयाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.काही कृषी सेवा केंद्र संचालक युरीयाचा साठा करून जादा दराने विक्री करीत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्याला २७०० मॅट्रिक टन युरीया खत मिळाले आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.यावर्षी मृग नक्षत्रातच चांगला पाउस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. त्यानंतर अनेक शेतकºयांचे बियाणे उगवले नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले.सध्या पिकांना युरीया खताची गरज असताना जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला होता. या संधीचा लाभ घेत अनेक कृषी संचालकांनी काळाबाजार सुरू केला होता. सिंदखेड राजा तालुक्यात अनेक गावांमध्ये शेतकºयांना कृषी सेवा केंद्रावर रांगा लावून युरीया खतांची खरेदी करावी लागत होतीजिल्ह्यातील शेतकरी बोगस बियाणांमुळे आगोदरच ञस्त असतांना आता युरीया खताची कुञीम तुटवडा निर्माण करून शेतकºयांची लूट करण्यात येत असल्याचे चिञ सध्या जिल्ह्यात दिसत आहे. सध्या कपाशी, मूग, उडीद व इतर पिकांची कोळपणी झाली असून या पिकांची वाढ होण्यासाठी युरीया खताची सध्या नितांत गरज शेतकºयांना आहे. पण युरीया खत मिळत नसल्याने शेतकरी रोजच कुषी केंद्रावर चकरा मारत होते. या पिकांना जर हे खत वेळेत दिले नाही तर या पिकांची पाहीजे तशी वाढ होणार नाही. त्यामुळे पिकांना झडती सुद्धा येणार नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता होती. जिल्ह्याला गुरूवारी २७०० मॅट्रिक टन युरीया मिळाला आहे. त्यामुळे, युरीयाचा तुटवडा काही प्रमाणात कमी होणार आहे. सध्या अनेक पिकांना गरज नसताना शेतकरी खत देत असल्याचे चित्र आहे. तसेच खत मिळत नसल्याने अनेकांनी गरजेपेक्षा जास्त खरेदी करून ठेवली आहे. त्यामुळे, युरीया खताचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत कडधान्य पिकांना युरिया देण्याची गरज नाही. जमीन आरोग्य पत्रिकेतील पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार शिफारसीत खतांची मात्रा देण्यात यावी, असे आवाहन कृ षी विभागाने केले आहे. जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रावर लवकरच युरीया उपलब्ध होणार असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

सप्टेंबरपर्यंत मागणीनुसार युरिया मिळणारजिल्ह्यात २७०० मॅट्रिक टन युरिया उपलब्ध झाला आहे. खरीप हंगामात एकूण मंजूर आवंटनानुसार खते उपलब्ध होत आहेत.सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याला युरीया मिळणार आहे. त्यामुळे, टंचाई निर्माण नाही. तरी शेतकºयांनी खते साठवणूक करून ठेवू नये. सद्यस्थितीत कडधान्य पिकांना युरिया देण्याची गरज नाही. जमीन आरोग्य पत्रिकेतील पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार शिफारसीत खतांची मात्रा देण्यात यावी, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी