शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

अखेर पुरात वाहुन गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:45 IST

५० वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह व्याघ्रा नदीच्या पात्रात १४ जून रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास रेस्क्यु टीमने शोधून काढला.

मलकापूर : तब्बल तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर नाल्यातील पाण्यात वाहून गेलेल्या त्या ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह घटनास्थळापासून तब्बल दहा ते अकरा किलोमीटर वर मालेगाव रणगाव शिवारातील व्याघ्रा नदीच्या पात्रात १४ जून रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास रेस्क्यु टीमने शोधून काढला.११ जुन रोजी रात्री ११ वा वाजताच्या दरम्यान अनंत विरसेन पाटील या. जांबुळधाबा हे आपल्या शेतातुन मोटारसायकल ने घरी परतानाा शेत नाल्याला आलेल्या पुरात मोटारसायकल सह वाहून गेले होते. मात्र गावाजवळ मोटारसायकल अडकली ती दुसºया दिवशी शोधकार्या दरम्यान सापडली. तर नाल्याचे मोठया प्रमाणात खोलीकरण झाले असल्याने अनंत पाटील हे पुढे वाहुन गेल्याची शक्यता असल्याची माहीती नातेवाइकांच्या सांगण्यावरून तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी १२ जून रोजी रात्री पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली. तात्काळ सर्च आॅपरेशनसाठी येण्याचे सूचित केले. त्यावरून १३ जून रोजी दुपारी पथकाची रेस्क्यु टीम आणि आपात्कालीन वाहन व सर्च आॅपरेशन साहीत्यासह पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात पथकाचे जवान सागर आटेकर, अंकुश सदाफळे, सुरज ठाकुर, अजय जाधव, ऋषीकेश तायडे, मयुर कळसकार, मयुर सळेदार, गोविंदा ढोके, गोकुळ तायडे, हे घटनास्थळी पोहचले. उशिरा पर्यंत ५ की.मी.पर्यंत सर्च आॅपरेशन राबविण्यात आले परंतु अनंत पाटील यांचा शोध लागला नाही. दमºयान, १४ जून रोजी सकाळी पुन्हा ८ वाजता (डीप सर्च आॅपरेशन, आणी टीम स्पेस आॅपरेशन) हे तीव्र केले.अखेर घटनास्थळापासुन १० ते ११ की.मी.च्या अंतरावर भालेगाव रणगाव नजिक असलेल्या व्याग्रानदी पात्रात रविवारी दुपारी अनंत यांचा मृतदेह शोधुन बाहेर काढला. (प्रतिनिधी)

टॅग्स :Malkapurमलकापूर