शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

रब्बी पीक कर्जासाठी बँकांची कुचराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 14:06 IST

शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करण्याचे निर्देशही दिले होते; मात्र जिल्हाधिकाºयांचा आदेश बँक अधिकाºयांनी गांभिर्याने घेतलेला दिसत नाही

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्हयात दुुष्काळाचे सावट असतांना खासगी तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी मात्र कर्जवाटपात कुचराई केल्याचे दिसून येते.जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार १० डिसेंबरपर्यंत १९७ कोटी या उद्दीष्टापैकी केवळ ५० कोटी रुपये म्हणजे जवळपास २५ टक्केच कर्ज वाटप जिल्हयातील बँकांनी केले असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.बुलडाणा जिल्ह्यातील ८ तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीने तीव्र दुष्काळाचे सावट होते. यात घाटाखालील संग्रामपूर, खामगाव, शेगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यात सर्वाधीक नुकसान झाल्याची नोंद आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी वारंवार बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यात आर्थीक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची अडचण समजून घेवून शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करण्याचे निर्देशही दिले होते. मात्र जिल्हाधिकाºयांचा आदेश बँक अधिकाºयांनी गांभिर्याने घेतलेला दिसत नाही. त्यामुळेच खरिप हंगामात मिळालेल्या उद्दीष्टापैकी ३० टक्केच कर्ज वाटप झाले आहे. खरिप हंगामात सुद्धा अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहीले. शेतकरी संघटनांनी सुद्धा याबाबत पाठपुरावा केला. मात्र बँकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे यावरून दिसून येते.आधीच शेतकºयांनी खरिपाची पेरणी करायला इकडून तिकडून कर्ज घेतले. त्यात आता गहू, हरभराचा पेरा कसा करावा हा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. याप्रकाराची दखल घेवून शेतकºयांना कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे.खरिप हंगामातही शेतकºयांना साथ नाहीच!खरिप हंगामातही खासगी तसेच राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकºयांना साथ मिळू शकली नाही. खरिप हंगाम २०१९ मध्ये जिल्ह्यातील बँकांना १७७३ कोटी रुपयाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी केवळ ४१४ कोटी रुपयेच वाटप होवू शकले. यामुळे अनेक शेतकºयांनाचालू वर्षात १७७३ कोटीचे उद्दीष्ट खरिपासाठी होते. त्यापैकी ४१४ कोटी रुपये वाटप केले आहेत. तर रब्बी हंगामात आतापर्यंत ५० कोटी रुपये शेतकºयांना वाटप केले आहेत.- विनोद मेहेरे, जिल्हा व्यवस्थापक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया,बुलडाणा

बँक अधिकारी सुरवातीपासून कर्ज वाटपाबाबत संवेदनशील नसल्याचे दिसून येते. अनेकदा याबाबत आम्ही आंदोलने सुद्धा केलीत. बँकांकडे पाठपुरावाही केला. मात्र तरीही दिरंगाई केली जात आहे.- मोहन पाटील, शेतकरी नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना,बुलडाणा

 

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी