शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

एक कलाकृती चिरंतन ठरू शकते

By admin | Updated: January 19, 2015 02:14 IST

बुलडाणा येथील विद्रोही साहित्य सम्मेलनात सर्जनशील लेखकांशी संवाद.

बुलडाणा : केवळ पुस्तकांची संख्या जास्त आहे म्हणून लेखक मोठा होत नाही, तर एक चांगली कलाकृतीही लेखकासाठी चिरंतन ठरू शकते. त्यासाठी लेखकांनी सकस, प्रगल्भ साहित्यनिर्मिती करावी, असे विचार रमेश इंगळे उत्रादकर यांनी मांडले. नामवंत सर्जनशील लेखकांशी एक संवाद या विषयावर रमेश इंगळे उत्रादकर आणि रवींद्र इंगळे चावरेकर यांच्याशी प्रा. सिद्धेश्‍वर नवलाखे यांनी संवाद साधला. भाषा निर्मितीवर भाष्य करताना रवींद्र इंगळे चावरेकर म्हणाले, व्याकरण हे भाषा निर्मितीचे शास्त्र होऊ शकत नाही. जी बोलतो, ती भाषा होते. त्यानंतर व्याकरणाची निर्मिती होते. संस्कृत ही ग्रंथभाषा आहे. ती व्यवहारात कोठेही कधीही वापरण्यात आली नाही. व्यावहारिक जगण्यासाठी भाषेचा फायदा होत नाही. बाराव्या शतकात मराठी भाषेचा जन्म झाला, असे सांगितले जात असेल, तर त्यापूर्वीचे लोक मुके होते काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठी भाषेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. तिच्या खोलात जाण्यास आम्ही कमी पडतो, अशी खंत चावरेकर यांनी व्यक्त केली. रमेश इंगळे उत्रादकर यांनी शब्दवेधची निर्मिती ते शब्दवेधची झालेली ताटातूट इथपर्यंतचा प्रवास उलगडला. ह्यशब्दवेधह्णने लिहिण्याची ऊर्मी वाढविण्याचे काम केले, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी निशाणी डावा अंगठा या त्यांच्या कादंबरीवर भाष्य केले.