शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्राच्या आधारे दिली नियुक्ती

By admin | Updated: July 10, 2015 00:04 IST

शाळा बंद असताना ९ शिक्षक आणि ५ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत दाखविले.

बुलडाणा : वाल्मिकेश्‍वर विद्यालय वरवंड या संस्थेने बनावट कागदपत्राच्या आधारे कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करून वैयक्तिक पदमान्यता करून घेतली. नियुक्ती बेकायदेशीर असून, त्या रद्द करण्यात याव्या, या मागणीसाठी लहु सखाराम गवई, मदन बाबूराव इजळे, गजानन लोढे या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ७ जुलैपासून उपोषण सुरू केले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक सत्र २00५ ते २00८ या चार वर्षांच्या कालावधीमध्ये सदर शाळा बंद होती. या बंद कालावधीत २९.४.२0११ रोजी संस्थाचालकांनी १२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना बनावट कागदपत्राच्या आधारे वैयक्तिक पदमंजुरात करून घेतली. विशेष म्हणजे २00८ मध्ये शाळा बंद असताना ९ शिक्षक आणि ५ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवून शिक्षकाच्या नेमणुका एकाच दिवशी करण्यात आल्या.