शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शेतमालाला हमीभावापेक्षाही कमी भाव; शेतकरी ंिचंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:00 IST

सोयाबीन ८०० रुपये ते ३००० तर ज्वारी ८०० ते २००० रुपये भावाने विकल्या जात आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: पंधरवाड्यात झालेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन ८०० रुपये ते ३००० तर ज्वारी ८०० ते २००० रुपये भावाने विकल्या जात आहे. या रकमेत झालेला खर्चही निघत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी ‘लोकमत’जवळ गुरुवारी मांडली.पाऊस पुर्णपणे बंद झाल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पीके काढण्यास सुरवात केली. माल जास्त खराब झाला असल्याने साठवणूक करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकºयाकडून हा माल विक्रीसाठी बाजार समितीत आणण्यात येत आहे. मात्र बाजार समिती प्रशासनाच्या दिरंगाईमुळे दोन ते तीन दिवसापासून शेतकºयांच्या मालाची खरेदी होत नसल्याचे दिसून येते. यामुळे शेतकरी ंिचंतातूर झाले आहेत. बुधवारी, १३ नोव्हेंबररोजी खामगाव बाजारपेठेत ज्वारी विक्रीसाठी आणली होती. पावसाने ज्वारीचा दर्जा घसरला. त्यामुळे व्यापाºयांनी पुर्णपणे खरेदीकडे पाठ फिरवल्याने ज्वारी खरेदी होवू शकली नव्हती. अखेर काही शेतकºयांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या.बाजार समितीचे प्रशासक महेश कृपलानी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर आज या शेतकºयांची ज्वारी खरेदी होवू शकली. हा प्रकार निंदनीय असल्याचा आरोप काही शेतकºयांनी केला. गुरुवारी बाजार समितीत मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी आणण्यात आले होते.यामुळे काही प्रमाणात गोंधळ उडालेला दिसून आला. बाजार समितीचा कारभार वाºयावर असल्याचे यानिमित्ताने दिसून आले. सध्या बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडे इतरही पदभार असल्याने बाजार समितीच्या कारभाराकडे त्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येते. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेवून बाजार समितीतील कारभार सुरळीत करण्याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

दिवाळी झाली तरी कापसाचा पत्ता नाही!दसरा किंवा दिवाळीला शेतकºयांच्या घरात कापूस भरलेला राहतो. यावर्षी मात्र दिवाळी झाली तरी कापसाचे बोंडही नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. गत पंधरवाड्यात झालेल्या पावसाने कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. कपाशीच्या बोंड्या गळून पडल्याने शेतकºयांवर आर्थीक संकट कोसळले आहे. अनेक शेतकºयांनी तर कपाशीचे उभे पीक नांगरून टाकले आहे.

मी सोयाबीन उत्पादक शेतकरी असून बाजारसमितीत सोयाबीन विक्रीला आणले होते. सोयाबीनला गेल्या वर्षीपेक्षा अर्धाही भाव मिळाला नाही.- श्रीकृष्ण आसोलकर,येऊलखेड.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी