शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

नामांतराच्या लढ्यात आबेडकरी समाज एकजूट हाेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:31 IST

मेहकर : नामांतराच्या लढ्यात आबेडकरी समाज एकजूट होता. मात्र, हा लढा संपल्यानंतर समाज विखुरला गेला, याची खंत व्यक्त करून ...

मेहकर : नामांतराच्या लढ्यात आबेडकरी समाज एकजूट होता. मात्र, हा लढा संपल्यानंतर समाज विखुरला गेला, याची खंत व्यक्त करून या विखुरल्या गेलेल्या समाजाला एकत्र आणल्याशिवाय डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होणार नाही, अशी भावना भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने यांनी व्यक्त केली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वाटिकेत नामविस्तार स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अनंतराव वानखेडे प्रमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाम ऊमाळकर, माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शाम ऊमाळकर यांनी आपल्या भाषणात भाई कैलास सुखधाने व ॲड. अनंतराव वानखेडे यांनी नामांतर आंदोलनातील सक्रिय सहभागाची, लढ्याची आठवण करून देत महापुरूषांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला नारायण पचेरवाल, किशोर गवई, ॲड. सी. वाय. जाधव, युनूस पटेल, संजय वानखेडे, प्रकाश पवार, रियाज कुरेशी, अशितोष तेलंग, छोटू गवळी, सुरज मिरे, मुनाफ भाई, रामभाऊ सुरुशे, नारायण इंगळे, आकाश अवसरमोल, सचिन वाठोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नामांतर शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. संचालन संजय वानखेडे यांनी केले. युनूस पटेल यांनी आभार मानले.