शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बीडीसीसीच्या ४,५०० हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:32 IST

आतापर्यंत चार हजार ४३४ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शेतकरी कर्जमाफी योजनेच्या आधार प्रमाणिकरणाने आता वेग घेतला असून बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या २१ हजार ३२५ शेतकऱ्यांची माहिती बँकेने अपलोड केली असून त्यापैकी आतापर्यंत चार हजार ४३४ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे.दरम्यान, आधार प्रमाणिकरण शिल्लक असलेल्या खात्यांची संख्या ही १५ हजार ५५३ असून २५ खाती ही अद्याप अपलोड झालेली नाहीत. त्यादृष्टीने जिल्हा केंद्रीय सहकारी बँक प्रयत्नरत आहेत. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या जवळपास २१ हजार ३५० शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यापैकी २१ हजार ३२५ शेतकºयांची माहिती पोर्टलवर अपलोड झालेली आहे. निकषानुसार अपात्र असलेली कर्जखाती ही ४२८ आहेत.८३ खात्यात ५१ लाखांची रक्कमजिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या २१ हजार ३३१ शेतकºयांपैकी आधार प्रमाणिकरण झालेल्या ८३ शेतकºयांच्या खात्यात ५१ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा झालेली आहे. जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकºयांना जवळपास १३२ कोटी ३२ लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे. त्यादृष्टीने पहिल्याच प्रायोगिकस्तरावरील उपक्रमात ५१ लाख रुपयांची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा झाली आहे. आधार प्रमाणिकरण झालेल्या शेतकºयांच्या खात्यात टप्प्या टप्प्याने ही रक्कम जमा होणार आहे. दरम्यान काही शेतकºयांच्या खात्यात पीक विम्याची जवळपास दहा कोटी रुपयांची रक्कमही जमा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीAdhar Cardआधार कार्ड