शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बुलडाणा जिल्ह्यात ६९.८४ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:05 IST

शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात खरीपाची ६९.८४ टक्के पेरणी झाली आहे. पाउस नसल्याने अनेक ठिकाणी शेतकरी दुबार पेरणी करीत आहेत. १०० मीमी पाउस झालेला असेल तर बिज अंकुरण्यास १२ दिवसांचाही अवधी लागू शकतो. त्यामुळे, शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.मृग नक्षत्रात सर्वदूर पाउस झाल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाअभावी सोयाबीनसह अनेक पिके उगवलीच नसल्याचे चित्र आहे. आधीच लॉकडाउनमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कृषी विभागाने ८० ते १०० मिमी पाउस झाल्याशिवाय पेरणी करू नये,असा सल्ला शेतकºयांना दिला होता. मात्र, काही शेतकºयांनी अल्प पावसातही पेरणी केली. ज्या भागात ८० ते १०० मिमी पाउस झाला त्या भागातील पेरणी केलेल्या शेतकºयांनी दुबार पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. काही वेळा १२ दिवसांनी बियाणे उगवू शकते. बि जमीनीवर खोलवर गेल्याने उगवले नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे, दुबार पेरणी करण्यापूर्वी काही दिवस प्रतीक्षा करावी,असेही कृषी विभागाने म्हटले आहे.

कपाशीची ९२ टक्के पेरणीजिल्ह्यात खरीप हंगामात ६९.८४ टक्के पेरणी आटोपली आहे. एकूण सात लाख ३४ हजार हेक्टरवर १७७ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. त्यापैकी पाच लाख १२ हजार ७७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा कपाशीचा झाला असून ९२ टक्के पेरणी झाली आहे. तसेच उसाची ९१ टक्के,सोयाबीन ६४.२९ टक्के पेरणी झाली आहे.ज्या भागात १०० मिमी पेक्षा जास्त पाउस व मॉइश्चर असेल तर दुबार पेरणीची घाई करु नये. बियाणे खोलवर गेले असेल तर उगवण होईलच. तसेच १०० मिमी पेक्षा कमी पाउस असल्यास पेरणी करू नये.-नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी