शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

बुलडाणा जिल्ह्यात ६९.८४ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:05 IST

शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात खरीपाची ६९.८४ टक्के पेरणी झाली आहे. पाउस नसल्याने अनेक ठिकाणी शेतकरी दुबार पेरणी करीत आहेत. १०० मीमी पाउस झालेला असेल तर बिज अंकुरण्यास १२ दिवसांचाही अवधी लागू शकतो. त्यामुळे, शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.मृग नक्षत्रात सर्वदूर पाउस झाल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाअभावी सोयाबीनसह अनेक पिके उगवलीच नसल्याचे चित्र आहे. आधीच लॉकडाउनमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कृषी विभागाने ८० ते १०० मिमी पाउस झाल्याशिवाय पेरणी करू नये,असा सल्ला शेतकºयांना दिला होता. मात्र, काही शेतकºयांनी अल्प पावसातही पेरणी केली. ज्या भागात ८० ते १०० मिमी पाउस झाला त्या भागातील पेरणी केलेल्या शेतकºयांनी दुबार पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. काही वेळा १२ दिवसांनी बियाणे उगवू शकते. बि जमीनीवर खोलवर गेल्याने उगवले नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे, दुबार पेरणी करण्यापूर्वी काही दिवस प्रतीक्षा करावी,असेही कृषी विभागाने म्हटले आहे.

कपाशीची ९२ टक्के पेरणीजिल्ह्यात खरीप हंगामात ६९.८४ टक्के पेरणी आटोपली आहे. एकूण सात लाख ३४ हजार हेक्टरवर १७७ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. त्यापैकी पाच लाख १२ हजार ७७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा कपाशीचा झाला असून ९२ टक्के पेरणी झाली आहे. तसेच उसाची ९१ टक्के,सोयाबीन ६४.२९ टक्के पेरणी झाली आहे.ज्या भागात १०० मिमी पेक्षा जास्त पाउस व मॉइश्चर असेल तर दुबार पेरणीची घाई करु नये. बियाणे खोलवर गेले असेल तर उगवण होईलच. तसेच १०० मिमी पेक्षा कमी पाउस असल्यास पेरणी करू नये.-नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी