शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बुलडाणा जिल्ह्यात ६९.८४ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:05 IST

शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात खरीपाची ६९.८४ टक्के पेरणी झाली आहे. पाउस नसल्याने अनेक ठिकाणी शेतकरी दुबार पेरणी करीत आहेत. १०० मीमी पाउस झालेला असेल तर बिज अंकुरण्यास १२ दिवसांचाही अवधी लागू शकतो. त्यामुळे, शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.मृग नक्षत्रात सर्वदूर पाउस झाल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाअभावी सोयाबीनसह अनेक पिके उगवलीच नसल्याचे चित्र आहे. आधीच लॉकडाउनमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कृषी विभागाने ८० ते १०० मिमी पाउस झाल्याशिवाय पेरणी करू नये,असा सल्ला शेतकºयांना दिला होता. मात्र, काही शेतकºयांनी अल्प पावसातही पेरणी केली. ज्या भागात ८० ते १०० मिमी पाउस झाला त्या भागातील पेरणी केलेल्या शेतकºयांनी दुबार पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. काही वेळा १२ दिवसांनी बियाणे उगवू शकते. बि जमीनीवर खोलवर गेल्याने उगवले नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे, दुबार पेरणी करण्यापूर्वी काही दिवस प्रतीक्षा करावी,असेही कृषी विभागाने म्हटले आहे.

कपाशीची ९२ टक्के पेरणीजिल्ह्यात खरीप हंगामात ६९.८४ टक्के पेरणी आटोपली आहे. एकूण सात लाख ३४ हजार हेक्टरवर १७७ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. त्यापैकी पाच लाख १२ हजार ७७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा कपाशीचा झाला असून ९२ टक्के पेरणी झाली आहे. तसेच उसाची ९१ टक्के,सोयाबीन ६४.२९ टक्के पेरणी झाली आहे.ज्या भागात १०० मिमी पेक्षा जास्त पाउस व मॉइश्चर असेल तर दुबार पेरणीची घाई करु नये. बियाणे खोलवर गेले असेल तर उगवण होईलच. तसेच १०० मिमी पेक्षा कमी पाउस असल्यास पेरणी करू नये.-नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी