शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

२१ गाव पाणीपुरवठा योजना विस्कळीत

By admin | Updated: June 27, 2014 00:28 IST

लाखनवाडा परिसरातील गावांना करारानुसार पाणीवाटप नाही

लाखनवाडा : लाखनवाडा परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्याकरीता मन प्रकल्पावरून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र योग्य नियोजनाअभावी या योजनेव्दारे होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. परिसरातील २१ गावांसाठी असलेल्या या पाणीपुरवठा योजनेवरुन पाणी वाटप व देखभाल दुरूस्तीचा कंत्राट देण्यात आलेला आहे. परंतु सदर कंत्राटदार यांचे पाणी सोडण्यावर नियंत्रण नाही त्यामुळे नागरीक पाणी पुरवठय़ामुळे त्रस्त आहेत. अनेकवेळा मोटारपंप नादूरूस्त किंवा जलवाहिनीमुळे बंद पडते. अशावेळेस धिम्मगतीने दुरूस्तीचे काम सुरू असते. परिणामी नागरीकांना चार/पाच दिवस पाणी मिळत नाही. वास्तविक पाणी समस्या महत्वाची बाब असल्यामुळे याला प्र थम प्राधान्य देवून युध्द पातळीवर दुरूस्तीचे काम करून शक्य तितक्या लवकर पाणी पुरवठा पुर्ववत सुरू करायला पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. एवढय़ा वेळेस जलवाहिनी फुटली तर फक्त कपलींग नाही हे कारण देवून आणि ते अकोल्याशिवाय मिळत नाही, असे सांगुन पाणी पुरवठा बंद ठेवून नागरीकांना वेठीस धरण्यात येते. तसेच लाखनवाडा या गावाला दररोज चार लाख लिटर पाणी पुरवठा करण्यात येईल, असा करार झालेला आहे. परंतु या गावाला प्रत्यक्ष ितसर्‍या दिवशी जास्तीत जास्त एक ते तीन लाख लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो म्हणजेच या गावाला दररोज १ लाख २५ हजार ते १ लाख ५0 हजार लिटर पाणी मिळते. आणि हे पाणी करारनाम्याप्रमाणे दररोज २ लाख ५0 हजार लिटर कमी मिळत आहे. गावाची लोकसंख्या विचारात घेता दररोज १ लाख ५0 हजार लिटर पाणी खुप कमी पडते, त्यामुळे नाईलाजास्तव ग्रामपंचायतला स्वताचे दोन मोटारपंप नियमीत चालु ठेवावे लागतात. तरी सुध्दा येथील नागरीकांना मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरीक पाण्यावाचून त्रस्त आहेत.तेव्हा कंत्राटदाराला समज देवून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची आवश्यकता आहे.