शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

२00 गावांना स्मशानभूमी नाही

By admin | Updated: December 6, 2014 00:13 IST

बुलडाणा जिल्ह्याची स्थिती : अंत्यसंस्कारासाठीही मिळत नाही जागा.

बुलडाणा : प्रत्येक गावात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी असणे अपेक्षित आहे; मात्र अनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठी महसूल विभागाकडे जागाच उपलब्ध नाही, त्यामुळे गावाबाहेर कुठे तरी अंत्यसंस्कार केल्या जातो, तर अनेक ठिकाणी खासगी जागेवर अंत्यसंस्कार उरकल्या जाता त. किनगाव जट्ट येथे ३ डिसेंबर रोजी स्मशानभूमीच्या जागेवरून वाद उफाळला. या पृष्ठभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील स्मशानभूमीची दशा आणि दिशा याबाबत आढावा घेतला असता तब्बल २00 गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच नसल्याचे समोर आले आहे. लोकवस्ती असलेल्या प्रत्येक गावात अंत्यसंस्कारासाठी विशिष्ट अशी जागा नियोजित केली जाते त्यासाठी गावठाण किंवा महसूल जमिनीचा विचार केला जातो. याठिकाणी जिल्हा परिषद तसेच आमदार निधीतून स्मशानभूमी उभारण्याचे काम केले जाते. बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ४३३ गावे असून, बहुतांश गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा देण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी स्मशानभूमीचे शेडही उभारले आहे; मात्र तरीही २00 गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच उ पलब्ध नाही. यामध्ये सर्वाधिक ४५ गावे ही संग्रामपूर तालुक्यातील आहेत. ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही अशा गावांना खासगी मालकीच्या जागेवर अं त्यसंस्कार केले जातात व त्यातून अनेकदा वादही उपस्थित झाले आहेत.