शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मालवाहकातून मुंबईहून आलेल्या १३ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:02 IST

१३ जणांना पोलिसांनी अटक करून उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी भरती केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : कोरोना या आजाराने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. या धर्तीवर मलकापूर पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान मंगळवारी सकाळी मालवाहतूक करणारे वाहन अडवले. त्यात मुंबईहून आलेल्या १३ जणांना पोलिसांनी अटक करून उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी भरती केले.महाराष्ट्रात सर्वत्र संचारबंदी लावण्यात आली आहे. बस, रेल्वेसह खासगी वाहतूकही बंद केली आहे. फक्त अत्यावश्य्क सेवा सुरु आहेत. याचाच गैरफायदा घेऊन काही खासगी वाहनचालक प्रवाशी वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. मालाऐवजी चक्क १३ जणांना मुंबईहून एम.एच.०२ एफ.जी.२०९४ या नंबरच्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून आणण्यात येत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता पोलिसांनी त्यांना थांबविले. कलम १४४ ची अंमलबजावणी करतांना संशय म्हणून मागील फाटक उघडले असता त्या वाहनामध्ये मालाऐवजी १३ जण आढळून आले. सर्व मुंबईवरून मलकापूर मार्गे युपी साठी निघाले होते. पोलिसांनी झाडाझडती घेवून त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Malkapurमलकापूरkhamgaonखामगाव