शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा तालुक्यात ४ वर्षात ११६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 15:42 IST

नांदुरा: अनियमित पर्जन्यमान व दुष्काळी परिस्थितीमुळे एप्रिल २०१५ ते ३१ मे २०१९ या ४ वर्षात नांदुरा तालुक्यातील ११६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे.

- सुहास वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: अनियमित पर्जन्यमान व दुष्काळी परिस्थितीमुळे एप्रिल २०१५ ते ३१ मे २०१९ या ४ वर्षात नांदुरा तालुक्यातील ११६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे. शासनाच्या निकषानुसार यातील काही मदतीस आत्महत्या पात्र तर काही अपात्र ठरल्या आहेत. परंतु नापिकीमुळे शेतकºयांचे आत्महत्येचे प्रमाण दरवर्षी वाढतच असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकºयांमध्ये ५० वर्षे वयोगटापेक्षा कमी वय असणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात असून तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाच्या उपाययोजना मात्र शून्य असल्याचे वास्तव आहे.पावसाचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. कोरडवाहू व निसर्गाच्या भरवशावर येथील शेतकरी शेती करतो. यामुळे कर्जबाजारी शेतकºयांचा तालुका अशी ओळख नांदुरा तालुक्याची निर्माण झाली आहे. महत्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्प पूर्णा नदीवर या तालुक्यात साकारत असला, तरी त्याची २३ वर्षाची संथगती तालुक्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. अगोदरच या तालुक्याला खारपाणपट्ट्याचाही शाप आहे. ६३ गावे खारपाणपट्ट्यात येतात. या व इतर कारणामुळे येथील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पयार्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येकडे वळत आहेत. नांदुरा तालुक्यात गत ४ वर्षांपासून ११६ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सन २०१५ या आर्थिक वर्षात २१, २०१६ मध्ये २०, २०१७ मध्ये २३, २०१८ मध्ये ३४ व मे २०१९ पर्यंत १८ शेतकºयांनी मृत्यूला जवळ केले. असे असले तरी प्रशासन मात्र अजूनही सुस्त आहे.पात्र अपात्रचे निकष लावण्यापलीकडे कोणताही कार्यक्रम नसल्याने व त्याच्यासाठी खास तरतूद केली जात नसल्यामुळे याहीपुढे या तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हे वाढतच जाणार असल्याचे दिसते. गत २ ते ३ वर्षांपूर्वी आत्महत्येचे प्रमाण लक्षात घेता शासनस्तरावरुन तणावग्रस्त शेतकºयांचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र त्यांच्यासाठी कोणताच कार्यक्रम आखल्या गेला नाही. यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. गत वषार्तील दुष्काळी स्थितीमुळे शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. अशा परिस्थितीत या वषीर्ची पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे. शासनाने पेरणीकरिता शेतकºयांना विशेष पॅकेज देण्याच्या साठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याkhamgaonखामगावNanduraनांदूरा