शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

‘स्वाभिमानी’च्या दुष्काळ परिषदेत १० ठराव पारीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:48 IST

खामगाव :  महाराष्ट्रातील दुष्काळ  हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करण्यासाठी स्वाभिमानीच्या वतीने शासनाला विनंती करण्यात येत आहे. दुष्काळ परिषदेत १० ठराव पारीत करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  महाराष्ट्रातील दुष्काळ  हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करण्यासाठी स्वाभिमानीच्या वतीने शासनाला विनंती करण्यात येत आहे. दुष्काळ परिषदेत १० ठराव पारीत करण्यात आले असून या ठरावाच्या अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्याकंडे पाठवण्यात येईल. प्रस्तावावर शासन काय उपाययोजना करते, यावर संघटनेची भूमिका ठरवण्यात येईल असे खासदार राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील अटाळी येथे आयोजीत दुष्काळ जागर यात्रेचा समारोप रविवारी संध्याकाळी झाला. यावेळी ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी तुकाराम पातोंडे, सरपंच डॉ. दिलिप काटोले, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, शेतकरी आंदोलनाचे सेनानी चंद्रकांत वानखडे, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, वाशिम जिल्हा परिषद सदस्य गजाननराव अहमदाबादकर, विदर्भ प्रमुख देवेंद्र भुयार, तालुकाध्यक्ष राजूभाऊ नाकाडे, समाधान भातूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अटाळी येथील श्री. संत भोजने महाराज मंदिरासमोर दुष्कार जागर यात्रेचा समारोप झाला. या दुष्काळ परिषद एकूण १० ठराव पारित करण्यात आले आहेत. यावेळी इतर पदाधिकाºयांनी सुद्धा शेतकºयांशी संवाद साधत सरकारवर निशाणा साधला.     

दृष्टीक्षेपात ठराव ... 1. दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा. 2. शेतकºयांना कर्जमुक्त करावे.3. दुष्काळाची व्यापकता मराठवाडा, विदर्भात मोठी असल्याने दुष्काळाचे सरकारी निकष बदलण्यात यावे. 4. चुकीचा हवामान अंदाज वर्तविल्यामुळे झालेल्या नुकसानाची शेतकºयांना हेक्टरी १० हजार रुपये भरपाई देण्यात यावी.5. जलसंधारणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी.6. शेतीअंतर्गत कामे व शेतरस्त्यासह गावतलाव निर्माण कार्याला प्राधान्य देण्यात यावे.7. उद्योगपतींच्या धरतीवर शेतकरी, शेतमजुरांना दिर्घमुदती कर्ज उपलब्ध करून द्यावे.8. शेतकरी, शेतमजुरांवरील सर्व अवास्तव विजबील रद्द अर्थात माफ करावे.9. साठ वर्षांवरील वयोवृध्दांना दुष्काळ अनुदान देण्यात यावे.10. दुष्काळ निवारण्यासाठी तालुका, पं.स. तथा बाजारपेठ स्तरावर तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे आणि त्यासाठी एका संपर्क पालक अधिकाºयाची नियुक्ती करावी.    

(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टी