शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

सेंद्रीय शेतीसाठी महिला शेतकरी सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:06 IST

आदर्श गटाचे अध्यक्ष तानाजी गायधने यांच्यासह राधा गंगारे,माला वाघमारे,मनिषा गायधने,नानीबाई कुंभळकर,निर्मला गंगारे व अन्य १५ महिला शेतकरी महिला शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांकडे निसर्गत: उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून दशपर्णी अर्क, गांढूळ खतनिर्मीती, निमास्त्र, अग्नीस्त्र तसेच शेतीआधारित लघुउद्योगावर पाच दिवसांची कार्यशाळा देवलापार येथे विविध विषयांवर आधारित आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्देशाश्वत शेती अभियान। कृषी तंत्रज्ञान यंत्रणा आत्माचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान भंडारा तालुक्यातील चिखली येथे मागील दोन वर्षापासून सेंद्रीय शेती प्रकल्प तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांचे मार्गदर्शनात सुरु आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी पूरक व्यवसाय चालू करता यावे यासाठी जिल्हा कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांचे मार्गदर्शनातून चिखलीच्या आदर्श शेतकरी बचत गटाची आंतरराज्यीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. त्यांना रामटेक तालुक्यातील गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार रामटेक येथे १७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर अशा पाच दिवसीय प्रशिक्षणासाठी आत्मातर्फे पाठवण्यात आले.आदर्श गटाचे अध्यक्ष तानाजी गायधने यांच्यासह राधा गंगारे,माला वाघमारे,मनिषा गायधने,नानीबाई कुंभळकर,निर्मला गंगारे व अन्य १५ महिला शेतकरी महिला शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांकडे निसर्गत: उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून दशपर्णी अर्क, गांढूळ खतनिर्मीती, निमास्त्र, अग्नीस्त्र तसेच शेतीआधारित लघुउद्योगावर पाच दिवसांची कार्यशाळा देवलापार येथे विविध विषयांवर आधारित आयोजित करण्यात आली होती.प्रशिक्षणामध्ये शेतकºयांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन शेतीचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन मिळाले. महिलांना सेंद्रीय शेती म्हणजे काय, सेंद्रीय शेती कशी करता येईल, ग्राहकांना विषमुक्त अन्न कसे पुरविता येईल याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्र्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश विषमुक्त शेती असल्याने गोअनुसंधान केंद्र देवलापार येथे गोमुत्र आणि शेणापासून धूपबत्ती, अगरबत्ती, गोनाईल, साबण, गोवऱ्या, दंतमंजन, शांपू असे अनेक नैसर्गिक उत्पादने बनविण्यापासून त्यांच्या विक्री कौशल्याचे सविस्तर पाच दिवसांचे सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती