शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

चुलबंद नदीत पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: June 26, 2016 00:25 IST

तालुक्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी असणाऱ्या चुलबंद नदीचे पात्र पुर्णपणे कोरडे पडल्याने नागरीकांसह जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.

साकोली तालुक्यात पाणीटंचाई : नागरिकांसह जनावरांनाही फटकासंजय साठवणे साकोली तालुक्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी असणाऱ्या चुलबंद नदीचे पात्र पुर्णपणे कोरडे पडल्याने नागरीकांसह जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. चुलबंद नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेली जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजनाही ठप्प असून निम्न चुलबंद प्रकल्प शोभेची वस्तु ठरला आहे.अत्यल्प पावसामुळे चुलबंदच्या पात्रातील पाणी आटले. त्यामुळे परिसरात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील बहुतांश भागातील नळयोजना या विहीरीवर आहेत. या विहिरी ५० ते ६० फुट खोल आहेत. मात्र गावात शेतकऱ्याच्या शेतातील बोरवेल यापेक्षाही खोल आहेत. त्यामुळे नळयोजनेच्या विहिरी खोल पडल्या. परिणामी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ही विदारक स्थिती तालुक्याची आहे.जीवन प्राधिकरणाची योजना ठप्पसाकोली व लाखनी तालुक्यातील १९ गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणातर्फे साकोली येथे पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. या पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी चुलबंद प्रकल्पातून घेण्यात येणार होते. मात्र प्रकल्पाचे काम रखडल्याने व पाणीसाठा अत्यल्प असल्याने ही योजना पुर्णपणे ठप्प पडली आहे.लोकप्रतिनिधींची उदासिनतानिम्न चुलबंद प्रकल्पाचे काम मागील १५ वर्षांपासून सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्न ठरलेला हा प्रकल्प लवकर पुर्ण होईल, शेतीला सिंचनाची सोय होईल, या आशेवर शेतकरी असला तरी दिवास्वप्न ठरलेल्या या प्रकल्पाकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आहे. निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम कासवगतीने होत आहे.