शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

पाणीपुरवठा योजना अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

पवनी तालुक्यातील चिचाळ येथे पाणी पुरवठा करण्यात येणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने दरवर्षीच पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ७९ लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. सदर योजनेत काम करताना कंत्राटदाराने निकृष्ट साहित्याचा वापर केला. ग्रामपंचायतीनेही गावात दवंडी देऊन टॅक्स वसुली करीत नागरिकांना नवीन नळाची जोडणी करून दिली.

ठळक मुद्देचिचाळ येथे पाण्यासाठी बोंब : जुनी नळयोजना झाली कालबाह्य

प्रकाश हातेल।लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : चिचाळ येथे पाणीपुरवठा करण्यात येणारी जुनी नळयोजना जीर्ण झाली आहे. परिणामी मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले तरी निकृष्ट साहित्य वापराने योजना अपयशी ठरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सदर योजना अधांतरी असून गावात पाण्यासाठी बोंब सुरु आहे.विशेष म्हणजे या योजनेंतर्गत कंत्राटदाराला जलवाहिनी तात्काळ बदलवून सात दिवसात काम पूर्ण करण्याचे कळविण्यात आले आहे. अन्यथा आपल्यासोबत केलेला करारनामा रद्द करून नाव काळ्या यादीत घातले जाईल, असेही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी पत्राद्वारे कळविले आहे.पवनी तालुक्यातील चिचाळ येथे पाणी पुरवठा करण्यात येणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने दरवर्षीच पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ७९ लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.सदर योजनेत काम करताना कंत्राटदाराने निकृष्ट साहित्याचा वापर केला. ग्रामपंचायतीनेही गावात दवंडी देऊन टॅक्स वसुली करीत नागरिकांना नवीन नळाची जोडणी करून दिली. मात्र पाणी वाहून नेणारी उर्ध्वनलिका वारंवार फुटत असल्याने नागरिक पाण्यापासून वंचित राहत आहेत. तांत्रिकदृष्ट्या योग्यरित्या जलवाहिनीला थातूरमातूर डागडुजी करून त्यावर काँक्रीट टाकण्यात आले. अशा स्थितीत जवळपास तीन महिने पाणीपुरवठा योजना चालविण्यात आली. याबाबत कंत्राटदाराला वारंवार सूचना देऊनही दुरुस्ती होत नसल्याने ग्रामस्थांचा ग्रामपंचायत प्रशासनावर रोष व्यक्त होत आहे.कृत्रिम पाणीटंचाईयाबाबत सदर कंत्राटदाराला वारंवार पत्रान्वये कळवूनही कुठलीच कारवाई न झाल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वापरण्यात आलेली जलवाहिनी बदलवून नवीन जलवाहिनी घालण्यात यावी, अशी बाबही पत्रात नमूद केली आहे.कंत्राटदाराने वापरलेली जलवाहिनी निकृष्ट दर्जाची असल्याने वारंवार पाण्याची गळती होत आहे. परिणामी गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जलवाहिनी पूर्णपणे बदलविण्याची गरज आहे.-लोपमुद्रा वैरागडे, सरपंच, चिचाळ

टॅग्स :Waterपाणी