शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

रोजंदारी वनकामगारांना शासन सेवेची प्रतीक्षा

By admin | Updated: December 5, 2015 00:45 IST

राज्य शासनाने पाच वर्ष काम केलेल्या ६,५४६ वनकामगारांना शासन सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला. परंतु रोहयोच्या फंडातून बारमाही वेतन ...

भंडारा : राज्य शासनाने पाच वर्ष काम केलेल्या ६,५४६ वनकामगारांना शासन सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला. परंतु रोहयोच्या फंडातून बारमाही वेतन घेणाऱ्या वनकामगारांना या निर्णयातून वगळण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर संकट ओढवले असून त्यांना शासन सेवेत कायम करण्याची प्रतीक्षा आहे. राज्य शासनाने दि.१६ मे २०१२ रोजी वनखाते, सामाजिक वनीकरण आणि वनविकास महामंडळ मधील नार्मल योजने अंतर्गत पाच वर्ष काम केलेल्या ६,५४६ वनकामगारांना कायम करण्याचा निर्णय घेतला. परंतु रोजगार हमी योजनेच्या फंडातून वेतन घेणाऱ्या वन कामगारांना या शासन निर्णयातून वगळण्यात आले. नार्मल योजनेच्या कामात जे काम करतो तेच काम रोजगार हमीचा कामगार देखील करीत आहे. पर्यावरण समतोल राखण्याची कामे हे दोन्ही योजनेचे कामगार करीत असतात. परंतु नॉर्मल योजनेचा कामगार शासन सेवेत कायम आहेत. रोजगार हमीच्या फंडातून वेतन घेणारा कामगार कायम का होत नाही, असा सवाल निर्माण झाला आहे. शासन निर्णयाप्रमाणे वनखात्याचे ३,३३९ व सामाजिक वनीकरण खात्याचे ३,१५० वनमजूरांसाठी अधिसंख्ये पदे निर्माण करून शासन सेवेत कायम करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. यासह पात्र असून राहून गेलेले वनखात्याचे ६,६३० या सामाजिक वनीकरण खात्याचे ७० कामगारांना कायम करण्याचा निर्णयाची गरज निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)