शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
3
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
4
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
5
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
6
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
7
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
8
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
9
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
10
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
11
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
12
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
13
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
14
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
15
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
16
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
17
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
18
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
19
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
20
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?

पऱ्हे जगविण्यासाठी बळीराजाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 1:04 AM

यावर्षी जिलह्यात रोवणीसाठी आवश्यक तेवढा पाऊस अद्यापही झाला नाही. परिणामत: पेरण्या लांबणीवर गेल्या. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, अशा शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोजकीच आहेत. परिसरातील काही भागात सिंचनाची सोय असणारे शेतकरी मात्र आपली रोवणी आटोपून घेत आहेत.

ठळक मुद्देसिंचनाचा अभाव : नेरला उपसा सिंचनाची आता खरी आवश्यकता

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : यावर्षी जिलह्यात रोवणीसाठी आवश्यक तेवढा पाऊस अद्यापही झाला नाही. परिणामत: पेरण्या लांबणीवर गेल्या. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, अशा शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोजकीच आहेत. परिसरातील काही भागात सिंचनाची सोय असणारे शेतकरी मात्र आपली रोवणी आटोपून घेत आहेत. परंतु ज्यांच्याकडे मोटार पंप सिंचनाची व्यवस्था नाही असा शेतकऱ्यांची पऱ्हे जगविण्यासाठी धडपड सुरू आहे.अड्याळ परिसरात मृग नक्षत्र कोरडा गेला. त्यानंतर आद्रा नक्षत्रात दमदार पावसाची सुरुवात झाली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कामाला एकाएकी वेगाने सुरुवात झाली. या १५ ते २० दिवसांच्या कालावधीत पेरणीची कामे मोठ्या जोमात आणि आनंदात झाली. त्यानंतर मात्र पाऊस पाहिजे त्या प्रमाणात नाही बरसला नाही. परिणामत: शेततळे, तलाव अद्यापही तुडूंब भरलेच नाही. पाण्याची वाढ एक दोन दिवसाआड येणाºया पावसाने तर होत आहे. परंतु रोवणी करायची झाल्यास पाहिजे तेवढे पाणी अद्याप बहुसंख्य शेतकºयांच्या शेतात नाही. चिखलणीसाठी बांध्यामध्ये पाणी साचले नसल्याने पºह्यांचे गठ्ठे बांधायचे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.तर दुसरीकडे पाऊस न बरसल्याने दुबार पेरणीचे संकट बळावले आहे. त्यामुळे जवळच असणाºया नेरला उपसा सिंचनाची गरज भासण्याची शक्यता यावेळी अड्याळ आणि परिसरातील शेतकºयांनी दर्शविली आहे.

टॅग्स :agricultureशेती