शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाजीपाला विकला जातोय कवडीमोल भावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:12 IST

आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर एकदमच कमी असल्याने ग्राहकही अचंभित होत अत्यंत कमी रुपयात थैली भरीत बळीराजाचे आभार व्यक्त केले. मागील खरीपानंतर निघालेल्या बागायतीत टमाटरने तर हद्द पार केली.

ठळक मुद्देफटका शेतकऱ्याला : वांगी, टमाटर, कोबी, लवकी, काकडी पाच रुपये किलो

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर एकदमच कमी असल्याने ग्राहकही अचंभित होत अत्यंत कमी रुपयात थैली भरीत बळीराजाचे आभार व्यक्त केले. मागील खरीपानंतर निघालेल्या बागायतीत टमाटरने तर हद्द पार केली. १ ते ३ रुपये एवढा चिल्लरचा भाव होता तर शेतकऱ्याला त्याचा थोकात काय मोबदला मिळाला असेल हे न विचारलेले बरे.आता तर लग्नसराईची धूम सुरु असताना वांगी केवळ १-२ रुपये एवढ्या कमी भावात विकत असल्याने तोडणीचा व वाहतुकीचा खर्च सुद्धा निघत नाही. वांगी तोडण्यापर्यंतचा कठोर निर्णय शेतकऱ्याने घेतला आहे. फुलकोबी, पानकोबी, हिरवीकोबी चा सुद्धा हंगाम शेतकऱ्याच्या हातातून गेल्याने भाजीपाल्याची शेती नुकसानदायक ठरली. बाजारात भाजीपाल्याला मागणीच नसल्याने व पुरवठा अधिक असल्याने भाव गडगडलेच आहेत.मधला अडत्या मात्र सुखीशेतकऱ्याचा माल लहान किंवा स्थानिक बाजारात विकत नसल्याने मोठ्या बाजारात अडत्याकडे पाठवून विक्री केली जाते. यात अडत्या आपला कमीशन काढून व्यापाऱ्याला व शेतकऱ्याला माल विकतो. महाराष्ट्रात ७० टक्के भाजीपाला अडत्याच्या माध्यमातून विकला जातो. अडत्याला विकलेल्या रकमेच्या निश्चित ठरावाने अडत मिळतेच. व्यापारी व शेतकरी मात्र स्वत: धोका पत्करत भाजीपाला उत्पादीत करतो व विकतो. हल्ली तर भाजीपाला नागपूर, भंडारा येथे थोक बाजारातून पुन्हा उत्पादीत गावाकडेच व्यापाºयांच्या माध्यमातून स्थानिक ठिकाणी न्येत आहे.पालांदूर आठवडी बाजारात किरकोळ दरात वांगे, टमाटर, लवकी, काकडी पाच रुपये प्रतिकिलो ने विकता विकले नाही. मिरची १५-२० रु. किलो, कारले ४०-५० किलो, फुलकोबी १०-२० प्रती किलो विकण्याचा प्रयत्न सुरु होता. सायंकाळी ५ वाजतापर्यंत किरकोळ दुकानावर भाजीपाला शिल्लकच होता हे विशेष.