शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

लाखनीत नऊ लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

१४ मार्चच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. सोन्याची चेन, ३० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, सोन्याच्या बिऱ्या, म्हणी, खळे, अंगठी यासह चांदीच्या तोरड्या व स्टिल डब्यात ठेवलेले दहा हजार रुपयांची रोकडही चोरुन नेली.

ठळक मुद्देरोकडही लंपास : पोस्टऑफीस परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : शहरातील पोस्ट ऑफीस परिसरात राहणाऱ्या आशीष राजाभोज यांच्या घरी चोरट्यांनी हात साफ करीत नऊ लक्ष ४२ हजार रुपयांचा सोनेचांदीचा ऐवज व एक लाखांची रोकड चोरुन नेली. ही घटना शनिवारला उघडकीस आली. या घटनेने पुन्हा एकदा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.माहीतीनुसार, आशिष राजाभोज व त्यांचे पूर्ण कुटूंब गोंदिया जिल्ह्यातील दासगाव येथे नातलगाच्या अंत्यसंस्कार विधीसाठी गेले होते. घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरांनी घरात प्रवेश केला. विशेष म्हणजे राजाभोज कुटुंबीय बाहेर गेल्याने त्यांची मुलगी त्यांच्या भावाकडे राहायला गेली होती. १४ मार्चच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. सोन्याची चेन, ३० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, सोन्याच्या बिऱ्या, म्हणी, खळे, अंगठी यासह चांदीच्या तोरड्या व स्टिल डब्यात ठेवलेले दहा हजार रुपयांची रोकडही चोरुन नेली.दुसºया रुममध्ये असलेले सोन्याचे साहित्यही चोरुन नेले. तसेच रोकड ११ हजार रुपये लंपास केले. असा सर्व मिळून ३१६ ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीचा ऐवज चोरुन नेला. चोरट्यांनी घराच्या समोरील दाराची कोंडी तथा सेंट्रल लॉक तोडून प्रवेश केला होता.घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम काटे, लाखनीचे पोलीस निरीक्षक डामदेव मंडलवार, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र म्हैसकर यांनी भेट दिली. घटनास्थळाहून फॉरेन्सीक लॅबच्या चमूने नमुणे तथा हातांचे ठसे गोळा केले आहेत.लाखनी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द भादंविच्या ४५७, ३८० कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रवींद्र म्हैसकर करीत आहेत.घटनांमध्ये वाढशहरासह ग्रामीण भागामध्ये चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. चोरांचा सुगावा लागत नसल्याने चोरांचे धाडस वाढले आहे. पोलीस तपास करीत असून सुगावा लागत नाही. अशावेळी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Thiefचोर