शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

राज्य शासनाने महागाई भत्त्यात वाढ करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:38 IST

महागाई वाढली की केंद्र सरकार व राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करावी असा नियम आहे. त्यामुळे ...

महागाई वाढली की केंद्र सरकार व राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करावी असा नियम आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना ११ टक्के महागाई भत्ता लागू केला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे ११ टक्के महागाई भत्ता लागू करणे क्रमप्राप्त होते. परंतु माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक तब्बल दोन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अजूनपर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू केला नसल्यामुळे महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. निवेदनावर देवेंद्र सोनटक्के, प्रवीण गजभिये, सचिन तिरपुडे, ओमप्रकाश संग्रामे, होमेंद्र कटरे, श्याम वानखेडे, खोमेश्वर टोंगे, ओमप्रकाश धाबेकर, विनोद नवदेवे, सुभाष शेंडे, नाना गजभिये, आर. आर. काळे, अशोक काणेकर, मोहन बोंद्रे, अनाथपाल वैद्य, रितेश वासनिक, प्रशांत कोटरंगे, महेंद्र रहांगडाले, प्रवीण कटरे, हेमराज गोबाडे, नदीम खान, धनंजय बोरकर, चंद्रमणी बागडे, अरुण कांबळे, कल्याणी निखाडे, लीलाधर ढोरे, रियाज काझी, रमेश पांढरकर, स्मिता नहातकर, सुलभा काळे, लीलाधर निखाडे, अरुण पखाले, नितीन सोनवाने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.