शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

राज्य शासनाने महागाई भत्त्यात वाढ करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:38 IST

महागाई वाढली की केंद्र सरकार व राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करावी असा नियम आहे. त्यामुळे ...

महागाई वाढली की केंद्र सरकार व राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करावी असा नियम आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना ११ टक्के महागाई भत्ता लागू केला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे ११ टक्के महागाई भत्ता लागू करणे क्रमप्राप्त होते. परंतु माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक तब्बल दोन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अजूनपर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू केला नसल्यामुळे महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. निवेदनावर देवेंद्र सोनटक्के, प्रवीण गजभिये, सचिन तिरपुडे, ओमप्रकाश संग्रामे, होमेंद्र कटरे, श्याम वानखेडे, खोमेश्वर टोंगे, ओमप्रकाश धाबेकर, विनोद नवदेवे, सुभाष शेंडे, नाना गजभिये, आर. आर. काळे, अशोक काणेकर, मोहन बोंद्रे, अनाथपाल वैद्य, रितेश वासनिक, प्रशांत कोटरंगे, महेंद्र रहांगडाले, प्रवीण कटरे, हेमराज गोबाडे, नदीम खान, धनंजय बोरकर, चंद्रमणी बागडे, अरुण कांबळे, कल्याणी निखाडे, लीलाधर ढोरे, रियाज काझी, रमेश पांढरकर, स्मिता नहातकर, सुलभा काळे, लीलाधर निखाडे, अरुण पखाले, नितीन सोनवाने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.