शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

गोबरवाही परिसरात रोहयो अंतर्गत कामे सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:06 IST

मागील नऊ महिन्यांपासून कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाहेरगावी गेलेले मजूर आपापल्या गावांत आले असून, त्यांच्या हाताला काम उपलब्ध नाही. ...

मागील नऊ महिन्यांपासून कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाहेरगावी गेलेले मजूर आपापल्या गावांत आले असून, त्यांच्या हाताला काम उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीमध्येही कामे नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजूर हवालदिल झाला आहे. राज्यात कोरोना संकटानंतर अनेक कंपन्यांनी पाहिजे त्या प्रमाणात मजूरवर्गाला समाविष्ट केले नाही. परिणामी मजुरांना कामासाठी बाहेरगावी परत जाता येत नाही. शेतीची कामे आता संपली असून, गावकऱ्यांकडे हाताला कसलेही काम नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. एकंदरीत कामाअभावी मजुरांची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाल्याने गोबरवाही परिसरातील गोबरवाही, राजापूर,चिखला, सितासावंगी, खंदाळ गुढरी,हेटी, हमेशा, चिचोली आदी गावात तत्काळ रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी गोबरवाहीचे माजी सरपंच कृष्णकांत बघेल यांनी केली आहे

ReplyReply allForward