शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

गोबरवाही परिसरात रोहयो अंतर्गत कामे सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:06 IST

मागील नऊ महिन्यांपासून कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाहेरगावी गेलेले मजूर आपापल्या गावांत आले असून, त्यांच्या हाताला काम उपलब्ध नाही. ...

मागील नऊ महिन्यांपासून कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाहेरगावी गेलेले मजूर आपापल्या गावांत आले असून, त्यांच्या हाताला काम उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीमध्येही कामे नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजूर हवालदिल झाला आहे. राज्यात कोरोना संकटानंतर अनेक कंपन्यांनी पाहिजे त्या प्रमाणात मजूरवर्गाला समाविष्ट केले नाही. परिणामी मजुरांना कामासाठी बाहेरगावी परत जाता येत नाही. शेतीची कामे आता संपली असून, गावकऱ्यांकडे हाताला कसलेही काम नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. एकंदरीत कामाअभावी मजुरांची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाल्याने गोबरवाही परिसरातील गोबरवाही, राजापूर,चिखला, सितासावंगी, खंदाळ गुढरी,हेटी, हमेशा, चिचोली आदी गावात तत्काळ रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी गोबरवाहीचे माजी सरपंच कृष्णकांत बघेल यांनी केली आहे

ReplyReply allForward