शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

गोबरवाही परिसरात रोहयो अंतर्गत कामे सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:06 IST

मागील नऊ महिन्यांपासून कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाहेरगावी गेलेले मजूर आपापल्या गावांत आले असून, त्यांच्या हाताला काम उपलब्ध नाही. ...

मागील नऊ महिन्यांपासून कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाहेरगावी गेलेले मजूर आपापल्या गावांत आले असून, त्यांच्या हाताला काम उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीमध्येही कामे नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजूर हवालदिल झाला आहे. राज्यात कोरोना संकटानंतर अनेक कंपन्यांनी पाहिजे त्या प्रमाणात मजूरवर्गाला समाविष्ट केले नाही. परिणामी मजुरांना कामासाठी बाहेरगावी परत जाता येत नाही. शेतीची कामे आता संपली असून, गावकऱ्यांकडे हाताला कसलेही काम नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. एकंदरीत कामाअभावी मजुरांची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाल्याने गोबरवाही परिसरातील गोबरवाही, राजापूर,चिखला, सितासावंगी, खंदाळ गुढरी,हेटी, हमेशा, चिचोली आदी गावात तत्काळ रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी गोबरवाहीचे माजी सरपंच कृष्णकांत बघेल यांनी केली आहे

ReplyReply allForward