शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

स्वच्छता अभियान स्वत:पासून सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 21:56 IST

स्वच्छता विषय हा आपल्या दैनंदिन व्यवहारातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग आहे. स्वच्छतेचा सरळ संपर्क आपल्या आरोग्याशी येतो.

ठळक मुद्देसचिन शर्मा यांचे प्रतिपादन : वरठी रेल्वेस्थानकावर स्वच्छता अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : स्वच्छता विषय हा आपल्या दैनंदिन व्यवहारातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग आहे. स्वच्छतेचा सरळ संपर्क आपल्या आरोग्याशी येतो. आपल्याला निरोगी राहायचे असेल तर घरातील कचरा शेजारी न टाकता योग्य ठिकाणी टाकला पाहिजे. आपल्या घरातील शेजारी टाकली म्हणजे आपले घर स्वच्छ होईल पण त्यापासून पसरणारी रोगराई यापासून आपण बचाव करू शकत नाही. विद्यार्थ्यांनी स्वच्छेतेसाठी जागृत असणे गरजेचे असून विध्याथ्यार्नी मनात आणले तर भारत अस्वच्छ राहूच शकत नाही. त्यामुळे विध्यार्थी व युवक-युवतींनी स्वच्छता मोहीम स्वत:पासून सुरु करा, असे आवाहन नागपूर विभागीय वरिष्ठ रेल्वे परिचालन प्रबंधक सचिन शर्मा यांनी केले.भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर आयोजित स्वच्छता जागरण अभीयनाच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात ते नवप्रभात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना उद्देशून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सेवक कारेमोरे, दामोधर सारडा, विशू भुजाडे, विजय खंडेरा, स्टेशन मास्टर कल्याण रामटेके, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रावण मते, विष्णुपंत चोपकर, कविता वरठे, प्राध्यापक शशांक चोपकर, रविकांत डेकाटे, सहाय्यक स्टेशन मास्टर मुरमु , आर. जी. भोवते जेष्ठ नागरिक संगाच्या वतीने श्रवण मते, रवीकुमार डेकाटे, विष्णुपंत चोपकर, प्रा कविता वरठे , श्रीराम बोरकर, धार्मिक यांनी पुष्प देऊन नागपूर विभागीय वरिष्ठ रेल्वे परिचालन प्रबंधक सचिन शर्मा यांचे स्वागत केले.संचालन व आभार स्टेशन मास्टर कल्याण रामटेके यांनी मानले. यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय भालेकर यांच्या सह रेल्वे विभागाचे कर्मचारी उपस्थित होते